शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

त्र्यंबकेश्वर जवळील किकवी प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 01:05 IST

त्र्यंबकेश्वर : तब्बल १३ वर्षे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रखडलेला बहुचर्चित व महत्वाकांक्षी किकवी महत्वपूर्ण प्रकल्प लवकरच साकार होणार असलेल्याचे संकेत मिळाले आहेत.

ठळक मुद्दे२००८/०९ मध्ये किकवी प्रक्रियेस सुरुवात झाली

त्र्यंबकेश्वर : तब्बल १३ वर्षे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रखडलेला बहुचर्चित व महत्वाकांक्षी किकवी महत्वपूर्ण प्रकल्प लवकरच साकार होणार असलेल्याचे संकेत मिळाले आहेत.२००८/०९ मध्ये किकवी प्रक्रियेस सुरुवात झाली व सन २०१३ मध्ये किकवी प्रकल्पास मंजुरी मिळाली. मात्र त्यानंतर आलेल्या किकवी प्रकल्प मागे पडला. आघाडी सरकारने हा प्रकल्प मंजुर केला होता. आणि आता आघाडी सरकारनेच किकवी प्रकल्प प्रत्यक्षात अंमलात येत आहे. ब्राम्हणवाडे आदी गावांच्या शिवारात सन २००९ पासुन मंजुर झालेला किकवी प्रकल्प न्यायालयीन प्रक्रियेतुन लवकरच सही सलामत सुटून कामाची मुहुर्तमेढ रोवली जाणार असल्याचे संकेत आमदार हिरामण खोसकर यांनी दिले.या प्रकल्पासाठी सुमारे ११५० कोटी रुपये मंजुर होण्याची अपेक्षा असल्याचे समजते. तसे पाहता हा प्रकल्प अगोदरच मार्गी लागला असता. पण जमिनी अधिग्रहण करतांना वन विभाग व जमिन मालक यांच्या जमिनीच्या मोबदल्यावरुन झालेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते, आता ती केस निल होण्याची शक्यता आहे. तथापि न्यायालयीन प्रक्रियेतून सुटल्यावर प्रकल्प मार्गी लागणार असे लोकमतशी बोलताना खोसकर म्हणाले.सुरुवातीला प्रकल्पाचा निम्मा निधी नाशिक मनपाने करावा असे ठरले होते पण नंतर मनपाने नकार दिला. या प्रकल्पास १०० टक्के निधी शासनाने खर्च करावा असे सुचवले. आणि आता हा प्रकल्प लवकरच साकारणार आहे. या प्रकल्पामुळे कुठलेच गाव विस्थापित होणार नसले तरी शिरसगाव जवळील जव्हार हायवे पाण्याखाली जाईल. त्यामुळे रस्ता सापगावातुन जाण्याची शक्यता आहे. इतक्या दिवस सरकारी लालफितीत अडकलेला किकवी प्रकल्प लवकरच कार्यरत होत आहे, असे खोसकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाई