शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

पूररेषा कमी करण्यासाठी किकवी धरणाचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:14 IST

नाशिक- शहराच्या वाढीव लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन प्रस्तावित केलेले किकवी धरण त्वरीत बांधावे, सदरचे धरण बांधल्यास नाशिक शहराची पुरपातळी तीस मिटर ...

ठळक मुद्देपालकमंत्र्यांना साकडे: शहरासाठी अतिरीक्त पाणी वाढणार

नाशिक- शहराच्या वाढीव लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन प्रस्तावित केलेले किकवी धरण त्वरीत बांधावे, सदरचे धरण बांधल्यास नाशिक शहराची पुरपातळी तीस मिटर कमी होऊ शकते असा दावा जलचिंतन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केला आहे. यासंदर्भात राष्टÑवादी कॉँग्रेसच्या जलचिंतन सेलच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांना साकडे घालण्यात आले आहे.नाशिक शहराच्या वाढीव पाणी पुरवठ्यासाठी राज्य शासनाने किकवी धरण प्रस्तावित केले होते. त्यावेळी राज्यात राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाची सत्ता होती. त्यानंतर मात्र गेल्या भाजप सरकारने धरणाचा प्रस्ताव रद्द केला आहे. आता ते धरण बांधावे यासाठी जलचिंतनने पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देऊन साकडे घातले आहे. नाशिक शहरात २००८ मध्ये महापूर आला होता. त्यामुळे महापालिकेने पाटबंधारे विभागामार्फत पूररेषा आखली आहे.ही पुररेषा आखल्याने हजारो मिळकती मातीमोल झाल्या आहेत. त्या पाश्वर्भूमीवर पूररेषा कमी करण्याची मागणी आहे. त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. मात्र, ही पुररेषा कमी करण्यासाठी किकवी धरण उपाय होऊ शकते.या छोट्या धरणामुळे शहराला २ हजार दश लक्ष घन फुट पाणी अतिरीक्त उपलब्ध होईलच शिवाय तीस मीटरने पूररेषा कमी होईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी डी. सी. पाटील, किशोर गायकवाड, जयाताई बच्छाव आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :WaterपाणीDamधरण