शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

चाळीत साठवलेल्या कांद्यांचे पंचनामे करा : शेतकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 19:25 IST

कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाने शिल्लक चाळीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त कांदा उत्पादकांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी खमताणे भागातील शेतकर्यांनी केली आहे.

खमताणे : नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. एप्रिल -मे महिन्यात शेतातून कांदा काढल्यावर तो चाळीत साठवला जातो. यावर्षी नऊ महिने उलटून सुध्दा भाव वाढले नाही. उलट भाव कमी होऊन ते १०० रू प्रतिक्विंटल झाले.यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. अजुनही अनेक शेतकºयांचा कांदा चाळीतच शिल्लक आहे. शासनाने अनुदान जाहीर केले. मात्र ते ११ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळातच कांदा विकी केलेल्या शेतकºयांना त्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे चाळीत शिल्लक असलेला कांदा या नियमात बसत नाही. या कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाने शिल्लकचाळीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त कांदा उत्पादकांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी खमताणे भागातील शेतकर्यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीonionकांदा