शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

चाळीत साठवलेल्या कांद्यांचे पंचनामे करा : शेतकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 19:25 IST

कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाने शिल्लक चाळीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त कांदा उत्पादकांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी खमताणे भागातील शेतकर्यांनी केली आहे.

खमताणे : नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. एप्रिल -मे महिन्यात शेतातून कांदा काढल्यावर तो चाळीत साठवला जातो. यावर्षी नऊ महिने उलटून सुध्दा भाव वाढले नाही. उलट भाव कमी होऊन ते १०० रू प्रतिक्विंटल झाले.यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. अजुनही अनेक शेतकºयांचा कांदा चाळीतच शिल्लक आहे. शासनाने अनुदान जाहीर केले. मात्र ते ११ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळातच कांदा विकी केलेल्या शेतकºयांना त्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे चाळीत शिल्लक असलेला कांदा या नियमात बसत नाही. या कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाने शिल्लकचाळीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त कांदा उत्पादकांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी खमताणे भागातील शेतकर्यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीonionकांदा