शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

परतीच्या पावसाने हिरावला सणाचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 01:32 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात गेली दहा-पंधरा दिवसापासून होत असलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने सोयाबीन, कापूस, मका, कांदा रोपे, कांदा पिकांची दाणादाण झाल्याने ऐन दसरा-दिवाळीला शेतकऱ्यांचा आनंद हिरावून नेल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. मका, सोयाबीन पिकांचे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाओ आहे.

ठळक मुद्देयेवला तालुक्‍यात परतीच्या पावसाने खरिपाची दाणादाण

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात गेली दहा-पंधरा दिवसापासून होत असलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने सोयाबीन, कापूस, मका, कांदा रोपे, कांदा पिकांची दाणादाण झाल्याने ऐन दसरा-दिवाळीला शेतकऱ्यांचा आनंद हिरावून नेल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. मका, सोयाबीन पिकांचे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाओ आहे. अनेक शेतकऱ्यांनी मका सोंगून ठेवलेला आहे तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची गंजी मारून ठेवलेली आहे. चार चार वेळेस कांदा बियाणे टाकूनही जमिनीवर येण्याच्या अगोदरच मुसळधार पावसाच्या तडाख्याने झोडपल्याने कांदा बियाणे संपुष्टात येऊन हजारो रुपये खर्च वाया गेल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावले असून, शेतकऱ्यांना कांदा पिकाला मुकावे लागणार असून, अगोदरच लावलेला पोळ कांदा नष्ट झालेला असताना कांदा पीक संकटात सापडले आहे तर अनेक शेतकऱ्यांचे मुसळधार पावसाने मका ,कापुस, सोयाबीन ,कांदा पिक पाण्यात असून, एकूणच खरिपातील पिकांची दानादान झाल्याने शेतकरी दसरा-दिवाळीच्या आनंदावर पाणी सोडून खरिपातील पिके वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे.गेली दहा- पंधरा दिवसापासून परतीच मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सोंगणीसाठी आलेले मका,सोयाबीन ,व कापुस या पिकांना मात्र त्याचा फटका बसत असून पिके संकटात सापडल्याने शेतकरी दरवर्षी दसरा या सणाला सोने वाटून आनंद साजरा करत असतो पण यावर्षी मात्र कोरोना संकटानंतर आता परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने दसरा सणा वर विरजण पडले आहेत. 

 

 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी