शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
2
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
3
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
4
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
5
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
6
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
7
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
8
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
9
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
10
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
11
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
12
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
13
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
14
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
15
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
16
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
17
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

तेल्या, मर रोगाला कंटाळून जेसीबीने तोडली डाळिंब बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 14:12 IST

ब्राह्मणगाव : वातावरणातील नैसर्गिक बदलामुळे डाळिंब बागेवर् तेल्या ,मर रोगाने आघात केल्याने तसेच गेल्या चार पाच वर्षांपासून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, व अन्य नैसर्गिक संकटांना शेतकरी वर्ग कंटाळला असून सतत च्या या आपत्तींना कंटाळून येथील डाळिंब उत्पादक रमेश अमृत अहिरे यांनी आडीच एकर डाळिंब बाग जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकली.

ब्राह्मणगाव : वातावरणातील नैसर्गिक बदलामुळे डाळिंब बागेवर् तेल्या ,मर रोगाने आघात केल्याने तसेच गेल्या चार पाच वर्षांपासून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, व अन्य नैसर्गिक संकटांना शेतकरी वर्ग कंटाळला असून सतत च्या या आपत्तींना कंटाळून येथील डाळिंब उत्पादक रमेश अमृत अहिरे यांनी आडीच एकर डाळिंब बाग जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकली.गेल्या चार पाच वर्षांपासून शेती व्यवसायावर नैसर्गिक संकटांना शेतकऱ्यांना सारखे तोंड द्यावे लागत आहे. तरीही शेतकरी मोठी आर्थिक झळ सोस त शेती व्यवसाय करत आहे. मात्र सद्या अचानक येणारे ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, , अती ऊन, त्यातच पिकांवरील महागडी औषधे, वाढती शेतमजुरी, पिकांना उत्पंनपेक्षा मिळणारा भाव, यात होणारे सर्व नुकसान याला कंटाळून येथे डाळिंब उत्पादक रमेश अमृत अहिरे यांनी डाळिंब बाग जेसीबीच्या सहाय्याने तर आठ दहा दिवसापूर्वी योगेश अरुण अहिरे, चंद्रकांत गोविंद अहिरे यांनी द्राक्ष बाग कुऱ्हाडीने तोडून टाकल्या . सद्यातर सर्वच पिकांना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. कांदा पिकावर अनेक रोग अतिक्रमण करत आहेत. गव्हाचे क्षेत्र पूर्णपणे घटले असून कांदा पिकावर शेतकऱ्यांच्या आर्थिक अपेक्षा आहे. सततच्या या नैसर्गिक संकटांना तोंड देत असलो तरी नेमके कोणते पीक घ्यावे या विवंचनेत शेतकरी आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक