शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आविष्कार : कुबडीसह खुर्चीची संकल्पना दोघा युवकांनी बनविली अपंगांसाठी ‘चेअरक्रच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:32 IST

नाशिक : आजच्या आधुनिक काळात दिव्यांगाच्या सुलभतेसाठी व्हिलचेअर अनेक साधणे उपलब्ध झालेली आहेत. दिव्यांगांना चालताना दम लागतो आणि कुठेतरी थांबावे लागते. दिव्यांग व्यक्तींची गरज लक्षात घेऊन दोघा युवकांनी ‘चेअरक्रच’ हे उपकरण तयार केले आहे. स्वप्नील राजगुरू व आशिष उगले असे या युवकांचे नाव आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या शोधाचा दिव्यांगांना मोठा ...

ठळक मुद्देदिव्यांग व्यक्ती सदर उपकरण नेहमी आपल्या सोबत नेऊकुबडीप्रमाणे एक खुर्ची असायला हवी, असा विचार

नाशिक : आजच्या आधुनिक काळात दिव्यांगाच्या सुलभतेसाठी व्हिलचेअर अनेक साधणे उपलब्ध झालेली आहेत. दिव्यांगांना चालताना दम लागतो आणि कुठेतरी थांबावे लागते. दिव्यांग व्यक्तींची गरज लक्षात घेऊन दोघा युवकांनी ‘चेअरक्रच’ हे उपकरण तयार केले आहे. स्वप्नील राजगुरू व आशिष उगले असे या युवकांचे नाव आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या शोधाचा दिव्यांगांना मोठा लाभ होऊ शकतो. तसेच दिव्यांग व्यक्ती सदर उपकरण नेहमी आपल्या सोबत नेऊ शकेल.चेअरक्रचची कल्पना कशी सुचली याची माहिती देताना राजगुरू म्हणाले की, रस्त्याने जाताना एक वयोवृद्ध दिव्यांग महिला कुबडीसह पडली असता तिला हात देऊन उठविले. परंतु तिला बसवावे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला. तसेच माझा मित्र आशिष उगले हादेखील दिव्यांग असल्याने समस्यांची जाणीव झाली. त्यातून आम्ही दोघांनी दिव्यांगासोबत कायमस्वरूपी कुबडीप्रमाणे एकखुर्ची असायला हवी, असा विचार करून उपकरण तयार करण्याचे ठरविले.कुबडीच खुर्ची करावी या संकल्पनेतून ‘चेअरक्रच’ची निर्मिती केली. त्यापूर्वी अनेक दिव्यांग बांधव व भगिनींना भेटून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. चेअरक्रच खुर्चीचे वैशिष्ट्य म्हणजे ती अ‍ॅडजेस्टेबलआहे. दिव्यांगाच्या उंची कमी जास्त करता येते. त्याचबरोबर सुमारे ९० किलो वचनाची व्यक्तीही त्यावर बसू शकते.