शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

 एमएससीआयीटी परीक्षेत तांत्रिक कारणांमुळे व्यत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 18:26 IST

नाशिक : जिल्ह्यातील काही एमएससीआयीटी परीक्षेत तांत्रिक कारणांमुळे व्यत्यय आलाचा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांनी या प्रकाराविषयी नाराजी व्यक्त केली असून परीक्षेदरम्यान आलेल्या व्यत्ययाचे छायाचित्र सोशल मिडियातून वायरल केले आहे. नाशिक जिल्ह्यातून एकूण २ हजार ६७ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या माध्यमातून बुधवारी (दि.३) घेण्यात आलेली एमएससीआयटी संगणक प्रशिक्षण वर्गाची परीक्षा दिली.  महाराष्ट्र सरकारसाठी एमकेसीएलतर्फे  विकसित करण्यात आलेल्या या संगणक प्रशिक्षण वर्गाचे शासकीय नोकरीत महत्वाचे स्थान असून खासगी क्षेत्रातही ही परीक्षा उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याने जिल्हाभरातून ११८  परीक्षा केंद्रांच्या माध्यमातून ही परीक्षा घेण्यात आली. संगणक चालविण्याचे प्रशिक्षण उपलब्ध करून देणाºया प्रशिक्षणाचा एमएस सीआयटी या अभ्यासक्रमात समावेश असल्याने राज्यभरातून दहावी व बारावीचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात  या प्रशिक्षण वर्गाला प्रवेश घेतात.

ठळक मुद्देपरीक्षेतील व्यत्ययामुळे एमएससीआय़टी परीक्षार्थींचा मनस्तापकाही ठिकाणी स्थानिक समस्यांमुळे परीक्षेला उशीरा सुरुवात

नाशिक : जिल्ह्यातील काही एमएससीआयीटी परीक्षेत तांत्रिक कारणांमुळे व्यत्यय आलाचा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांनी या प्रकाराविषयी नाराजी व्यक्त केली असून परीक्षेदरम्यान आलेल्या व्यत्ययाचे छायाचित्र सोशल मिडियातून वायरल केले आहे. नाशिक जिल्ह्यातून एकूण २ हजार ६७ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या माध्यमातून बुधवारी (दि.३) घेण्यात आलेली एमएससीआयटी संगणक प्रशिक्षण वर्गाची परीक्षा दिली.  महाराष्ट्र सरकारसाठी एमकेसीएलतर्फे  विकसित करण्यात आलेल्या या संगणक प्रशिक्षण वर्गाचे शासकीय नोकरीत महत्वाचे स्थान असून खासगी क्षेत्रातही ही परीक्षा उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याने जिल्हाभरातून ११८  परीक्षा केंद्रांच्या माध्यमातून ही परीक्षा घेण्यात आली. संगणक चालविण्याचे प्रशिक्षण उपलब्ध करून देणाºया प्रशिक्षणाचा एमएस सीआयटी या अभ्यासक्रमात समावेश असल्याने राज्यभरातून दहावी व बारावीचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात  या प्रशिक्षण वर्गाला प्रवेश घेतात. या विद्यार्थ्यांची परीक्षा बुधवारी घेण्यात आली. नाशिकमधील सुमारे २ हजार ६७ विद्यार्थ्यांनी ही जिल्हाभरातील ११८ परीक्षा केंद्रांवर दिली. यात नाशिक शहरातील १ हजार  ९२ तर ग्रामीण भागातील १ हजार  ७२ विद्यार्थ्यांचा समावेश असून नाशिक शहरात ६१  व ग्रामीण भागात ५७ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. यात शहरातील काही परीक्षा केंद्रांवर तांत्रिक कारणामुळे  व्यत्यय आल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली असून काही परीक्षा केंद्रावर किरकोळ तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा उशीरा सुरू झाल्याची घटना घडली. परंतु एमकेसीएलचे नाशिक विभाग प्रमुख सुभाष पाटील यांनी परीक्षेत कोणतीही तांत्रिक समस्या उद्भवली नसल्याचे  स्पष्ट केले असून काही ठिकाणी स्थानिक अपरिहार्यतेमुळे परीक्षा उशीरा  सुरू झाल्याचे सांगितले.   

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकEducationशिक्षणStudentविद्यार्थीexamपरीक्षा