शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

भक्तीत मनाची एकाग्रता महत्त्वाची

By admin | Updated: September 10, 2015 00:11 IST

सुधांशु महाराज : भक्ती सत्संग कार्यक्रमाप्रसंगी दिला गुरूमंत्र

नाशिक : भक्तीत मनाच्या एकाग्रतेला महत्त्व आहे. मन एकाग्रतेने केंद्रित केल्यास साधकाचे परमेश्वराशी नाते जुळते. मन सतत भटकत असते. मन ज्यावर टिकते तेच घडत असते. गुरुशी मन जोडल्याने सतत नवीन प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन सुधांशु महाराज यांनी केले. नाशिक विश्व जागृती मिशनतर्फे चोपडा लॉन्स येथे आयोजित भक्ती सत्संगात ते बोलत होते. गुरुतत्त्व म्हणजे आपण कोण आहोत याचे दर्शन घडविते. आपण स्वत:ला ओळखणे आवश्यक आहे. जीवन सुखकर होण्यासाठी जीवन बदलावे. अमेरिकेतील नासा येथील वैज्ञानिकांनी सूर्याच्या आवाजाचा शोध घेतला. त्यांना त्यात ओमकाराचा ध्वनी मिळाला. त्या आवाजाची क्लीप सत्संग कार्यक्रमात ऐकवण्यात आली. शिवनाम कल्याणकारी आहे. परमेश्वराच्या पवित्र सान्निध्यात सदैव कल्याणच होत असते, असेही ते म्हणाले. सत्संग कार्यक्रमाच्या प्रारंभी सुधांशु महाराज यांचे सुरत सुनील चोपडा, ब्रह्म भट, रमेश कासार यांनी पुष्पमाला अर्पण करून त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमास मिशन मंडळाचे उपाध्यक्ष एस. एस. अग्रवाल, खंडेलवाल, ठकवाणी, ओंकारसिंह राजपूत, अभिमन्यू सूर्यवंशी, एम. एम. सोनवणे, गोविंदराव कोठावदे, सुबोध मिश्रा, राजाराम गवळी, चंदा तातेड, मीना घोडके, दीपक कुंदे, अमोल चव्हाण, पंकज मराठे, दीपक खैरनार, विशाल चौधरी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)