शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

अपघात रोखण्यासाठी पुढाकार आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:02 IST

आजकाल नागरिक वाहतुकीचे नियम पाळताना दिसत नाही. त्यामुळे गेल्यावर्षी महाराष्टÑात दीड लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनासह आज अनेक संस्था काम करत आहे. मात्र असे अपघात रोखण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील सांगितले.

ठळक मुद्देनांगरे-पाटील। वाहतूक सुरक्षा सप्ताह

नाशिक : आजकाल नागरिक वाहतुकीचे नियम पाळताना दिसत नाही. त्यामुळे गेल्यावर्षी महाराष्टÑात दीड लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनासह आज अनेक संस्था काम करत आहे. मात्र असे अपघात रोखण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील सांगितले.नाशिक फर्स्टच्या वतीने वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे निमित्ताने आयोजित कार्यक्रम ते बोलत होते. तसेच यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी हा उपक्रम देशासाठी प्रोजेक्ट मॉडेल ठरला असून, केंद्रीय मंत्रालयातदेखील याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगितले, तर नाशिक फर्स्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी उपप्रादेशिक अधिकारी विनय आहिरे, नाशिक फर्स्टचे संचालक सुरेश पटेल, सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्राचे संताश कुमार, गणेश कोठावदे, सिमेन्सचे दीपक कुलकर्णी, विकास भामरे, प्रकाश अटकरे, राजेंद्र फड आदी उपस्थित होते.सकारात्मकता हवीअमेरिकेतील काही महिलांनी मद्यपान करुन वाहने चालविण्याच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे तेथील कायद्यात बदल करण्यात आले. मात्र आपल्याकडील लोक याकडे सकारात्मकतेने बघत नाही, अशी खंत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांनी व्यक्त केली.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिस