शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

कांदा चाळ बनविवण्यासाठी मिळेना साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 00:24 IST

निऱ्हाळे : शासनाने लावलेल्या जनता कर्फ्युमुळे, लॉकडाऊन आदी विविध प्रकारच्या निर्णयामुळे दुकाने बंद झाल्याने शेतकऱ्यांना कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी साहित्य सामुग्री मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच पडून असुन तो साठवण्याची पंचाईत झाली आहे. अशातच रणरणत्या उन्हामुळे व अचानक येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचा कांदा शेतात तर कुठे झाडाखाली पडुन असुन तो साठवण्याची पंचाईत झाली आहे. उन्हामुळे या कांद्याची टिकवण क्षमता घटण्याची शक्यता असल्याने कांदा पीक घेऊनही शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी सामग्री मिळवण्यासाठी शेतकऱ्याची धावपळ सुरू आहे.

ठळक मुद्देशेतातील कांद्दाची टिकवण क्षमता घटण्याची शक्यता

निऱ्हाळे : शासनाने लावलेल्या जनता कर्फ्युमुळे, लॉकडाऊन आदी विविध प्रकारच्या निर्णयामुळे दुकाने बंद झाल्याने शेतकऱ्यांना कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी साहित्य सामुग्री मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच पडून असुन तो साठवण्याची पंचाईत झाली आहे. अशातच रणरणत्या उन्हामुळे व अचानक येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचा कांदा शेतात तर कुठे झाडाखाली पडुन असुन तो साठवण्याची पंचाईत झाली आहे. उन्हामुळे या कांद्याची टिकवण क्षमता घटण्याची शक्यता असल्याने कांदा पीक घेऊनही शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी सामग्री मिळवण्यासाठी शेतकऱ्याची धावपळ सुरू आहे.कडक लॉकडाऊनमुळे अनेक शेतकऱ्यांना कांदा चाळ बनविवण्यासाठी अडचणी येऊ लागल्या आहेत. अशा परिस्थितीत हि करोना महामारी समाप्त होईल, याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.कांदा लागवडीच्या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा बियाणे वाया गेल्याने जे रोप जगली त्यात कांदा लागवड करण्यात आली. पिकलेल्या कांद्याला भाव कमी असल्याने तसेच सध्या बाजार समित्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कांदा साठवणूक करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.कांदाचाळ बनविण्याचे काम अनेक शेतकरी आपल्या शेतात करत आहेत. मात्र ऐन उन्हाळ् कांदा काढणीच्या हंगामात झालेल्या लॉकडाउन मुळे, कांदा चाळ बनविवण्यासाठी लागणारी ॲगल, पट्टी,जाळी, पत्रे, विटा सिमेंट यासारखी साधनसामग्री सध्या मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कांदा कडक उन्हात पडुन आहे.उन्हाने कांदा लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे कांदा जास्त दिवस टिकणार नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊन मोठा तोटा सहन करावा लागेल काही शेतकरी मात्र शेतातच झाडाच्या सावलीत कांद्याची पोळ मारुन ठेवताना दिसत आहेत.कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी...... प्रत्येकाला कांदा चाळ...... पण.. तीही ऑनलाईन अर्ज भरून.... शेतकरी कसा अर्ज भरणार..... मग ह्या चाळी शेतकऱ्यांना मिळणार कधी... कृषि अधिकारीच काय पण कृषी सहाय्यक पण शेतकरी वर्गाला भेटत नाही. म्हणे लॉगडाऊन आहे. आता बियाणे मोफत देणार.. पण अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा पण शेतु कार्यालयही बंद मग बियाणे कसे मिळेल अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गाने केली आहे.(१२ निऱ्हाळे, १)चाळीविना झाडाच्या सावलीत पडलेला कांदा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याonionकांदा