शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कांदा चाळ बनविवण्यासाठी मिळेना साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 00:24 IST

निऱ्हाळे : शासनाने लावलेल्या जनता कर्फ्युमुळे, लॉकडाऊन आदी विविध प्रकारच्या निर्णयामुळे दुकाने बंद झाल्याने शेतकऱ्यांना कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी साहित्य सामुग्री मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच पडून असुन तो साठवण्याची पंचाईत झाली आहे. अशातच रणरणत्या उन्हामुळे व अचानक येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचा कांदा शेतात तर कुठे झाडाखाली पडुन असुन तो साठवण्याची पंचाईत झाली आहे. उन्हामुळे या कांद्याची टिकवण क्षमता घटण्याची शक्यता असल्याने कांदा पीक घेऊनही शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी सामग्री मिळवण्यासाठी शेतकऱ्याची धावपळ सुरू आहे.

ठळक मुद्देशेतातील कांद्दाची टिकवण क्षमता घटण्याची शक्यता

निऱ्हाळे : शासनाने लावलेल्या जनता कर्फ्युमुळे, लॉकडाऊन आदी विविध प्रकारच्या निर्णयामुळे दुकाने बंद झाल्याने शेतकऱ्यांना कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी साहित्य सामुग्री मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच पडून असुन तो साठवण्याची पंचाईत झाली आहे. अशातच रणरणत्या उन्हामुळे व अचानक येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचा कांदा शेतात तर कुठे झाडाखाली पडुन असुन तो साठवण्याची पंचाईत झाली आहे. उन्हामुळे या कांद्याची टिकवण क्षमता घटण्याची शक्यता असल्याने कांदा पीक घेऊनही शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी सामग्री मिळवण्यासाठी शेतकऱ्याची धावपळ सुरू आहे.कडक लॉकडाऊनमुळे अनेक शेतकऱ्यांना कांदा चाळ बनविवण्यासाठी अडचणी येऊ लागल्या आहेत. अशा परिस्थितीत हि करोना महामारी समाप्त होईल, याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.कांदा लागवडीच्या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा बियाणे वाया गेल्याने जे रोप जगली त्यात कांदा लागवड करण्यात आली. पिकलेल्या कांद्याला भाव कमी असल्याने तसेच सध्या बाजार समित्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कांदा साठवणूक करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.कांदाचाळ बनविण्याचे काम अनेक शेतकरी आपल्या शेतात करत आहेत. मात्र ऐन उन्हाळ् कांदा काढणीच्या हंगामात झालेल्या लॉकडाउन मुळे, कांदा चाळ बनविवण्यासाठी लागणारी ॲगल, पट्टी,जाळी, पत्रे, विटा सिमेंट यासारखी साधनसामग्री सध्या मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कांदा कडक उन्हात पडुन आहे.उन्हाने कांदा लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे कांदा जास्त दिवस टिकणार नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊन मोठा तोटा सहन करावा लागेल काही शेतकरी मात्र शेतातच झाडाच्या सावलीत कांद्याची पोळ मारुन ठेवताना दिसत आहेत.कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी...... प्रत्येकाला कांदा चाळ...... पण.. तीही ऑनलाईन अर्ज भरून.... शेतकरी कसा अर्ज भरणार..... मग ह्या चाळी शेतकऱ्यांना मिळणार कधी... कृषि अधिकारीच काय पण कृषी सहाय्यक पण शेतकरी वर्गाला भेटत नाही. म्हणे लॉगडाऊन आहे. आता बियाणे मोफत देणार.. पण अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा पण शेतु कार्यालयही बंद मग बियाणे कसे मिळेल अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गाने केली आहे.(१२ निऱ्हाळे, १)चाळीविना झाडाच्या सावलीत पडलेला कांदा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याonionकांदा