शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

गव्हावर मावा रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 12:53 IST

पाटोदा : दिवसभर ढगाळ वातावरण व दमट हवामान तर रात्री गारवा तर पहाटे कडाक्याची थंडी व दव आणि धुके अशा बदलत्या वातावरणाचा फटका येवला तालुक्यातील गहू पिकाला बसला आहे.

पाटोदा : दिवसभर ढगाळ वातावरण व दमट हवामान तर रात्री गारवा तर पहाटे कडाक्याची थंडी व दव आणि धुके अशा बदलत्या वातावरणाचा फटका येवला तालुक्यातील गहू पिकाला बसला आहे.कडाक्याची थंडी व ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे तर गव्हावर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मावा रोगामुळे तालुक्यातील सुमारे सहा हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र धोक्यात आले आहे .सर्वच पिकांवर या वातावरणाचा परिणाम होत असल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला असून आता तो पूर्णपणे हबकून गेला आहे.यावर्षी येवला तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे साठवण बंधारे पूर्णक्षमतेने भरले आहे. विहिरी बोअरवेल ,विंधनविहिरींना मुबलक पाणी असल्याने तसेच अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेततळे बांधलेले असून त्या माध्यमातूनही पाणी उपलब्ध झालेले असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुमारे सात हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी केली आहे.मात्र सुरु वातीच्या काळात ढगाळ हवामान दव व धुके या मुळे पिकांची पूर्णता वाट लागली आशाही स्थितीत शेतकरी वर्गाने औषधांची मात्रा वापरीत पिकांवरील रोगांना नियंत्रणात आणले.मात्र गेल्या पाच सहा दिवसांपासून पडणार्या कडाक्याच्या थंडीमुळे व त्यानंतरच्या ढगाळ हवामानामुळे गव्हावर मावा किडीचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे जादा औषध फवारणी करूनही मावा आटोक्यात येत नसल्याने पिक धोक्यात आले आहे.आज कडाक्याची थंडी तर उद्या ढगाळ हवामन दव व धुके या वातावरणातील सततच्या बदलामुळे पिकांवर कोणती औषध फवारणी करावी असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे.ढगाळ हवामांमुळे गहू पिकावर मावा किडीचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून किडीच्या विश्तेद्वारे गव्हाच्या पानावर ,खोडावर तसेच कोवळ्या शेंड्यावर असलेल्या माव्यामुळे पिकांची वाताहत झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक