शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

गव्हावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 18:53 IST

निफाड तालुक्यातील खेरवाडी, चांदोरी तसेच गोदाकाठच्या गावांत मागील काही दिवसांपासून कमी जास्त होणारी थंडी व तसेच ढगाळ वातावरण यामुळे रब्बी हंगामातील गव्हाच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव पडत आहे. खरिपापाठोपाठ रब्बीचा हंगाम निसर्गाच्या लहरीपणामुळे धोक्यात आल्याने शेतकरी पुन्हा चिंतित सापडले आहेत.

चांदोरी : निफाड तालुक्यातील खेरवाडी, चांदोरी तसेच गोदाकाठच्या गावांत मागील काही दिवसांपासून कमी जास्त होणारी थंडी व तसेच ढगाळ वातावरण यामुळे रब्बी हंगामातील गव्हाच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव पडत आहे. खरिपापाठोपाठ रब्बीचा हंगाम निसर्गाच्या लहरीपणामुळे धोक्यात आल्याने शेतकरी पुन्हा चिंतित सापडले आहेत.मागील काही दिवसांपासून कमी जास्त होणारी थंडी व ढगाळ वातावरण यामुळे गव्हावर तांबेरा (बुरशी)रोग दिसून येत आहे. काही ठिकाणी गव्हाची पाने पिवळी पडत आहेत. त्यामुळे गव्हाची वाढ खुंटली आहे. पोषक वातावरण नसल्याने गव्हाच्या पिकावर तांबेरा रोग पडला आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने आता सगळी आशा रब्बी हंगामातील पिकांवर आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे रब्बी हंगामात पिकाचं उत्पादन कमी होण्याच्या चिंतेने शेतकरी ग्रासले आहेत. मुबलक पाणी साठा उपलब्ध आहे तसेच गोदाकाठ पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे; परंतु निसर्गचक्र ामुळे शेतकरी हतबल झाला आहे. खरिपाची कसर रबीत भरून काढण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. परंतु बदलत्या वातावरणामुळे शेतकरी चिंता व्यक्त करत आहे.वातावरण बदलामुळे गव्हासह हरभरा, ज्वारी पिकांवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे उत्पादनात प्रचंड घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पिकांवर महागडी औषध फवारली केली जात आहे; पण त्याचा फारसा परिणाम दिसून येत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीagricultureशेती