शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगर परिसरात  कमी दाबाने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:31 IST

पावसाळा असूनदेखील परिसरात पाणीकपातीच्या नावाने अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून पाणीपुरवठा विभाग वेठीस धरीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

इंदिरानगर : पावसाळा असूनदेखील परिसरात पाणीकपातीच्या नावाने अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून पाणीपुरवठा विभाग वेठीस धरीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.गंगापूर धरणातील जलसाठा निम्मा असून, जुलै महिना संपत आला तरी अद्यापपर्यंत मुबलक पाऊस झाला नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाच्या वतीने पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. गेल्या महिन्यापासून पाणीकपातच्या नावाने परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाटील गार्डन, आत्मविश्वास सोसायटी, महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, मानस कॉलनी, जिल्हा परिषद, कॉलनी देवदत्त सोसायटी, देवेंद्र सोसायटी, शास्त्रीनगर, कमोदनगर एलआयसी कॉलनी, आदर्श सोसायटी आदीसह परिसरात गेल्या दहा दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी भरले जात नाही, तर वापराचे पाणी आणायची कुठून? असा प्रश्न महिलावर्गाला पडला आहे. इंदिरानगर भागात तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.नागरिकांमध्ये नाराजीनासर्डी ते पाथर्डी या परिसरात मुकणे धरणाचा पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मात्र पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनाअभावी परिसरात कृत्रिम पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याची तक्र ार करण्यात येत आहे. पाणीकपात, कमी दाबाने पाणीपुरवठा करणे का सुरू आहे. पाणीकपात म्हणजे काय याचा खुलासा महापालिकेने करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा करून पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व व्हॉल्व्हमन नागरिकांना वेठीस धरीत आहे. त्यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक वेळा तक्र ार करूनदेखील परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.- रमाकांत अलई

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater shortageपाणीकपात