शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

वाढोली आरोग्य उपकेंद्राची दैनावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 22:22 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील वाढोली येथे आरोग्य उपकेंद्रात पावसाच्या जलधारांमुळे गळती होत आहे. परिणामी येथे आलेल्या रु ग्णांची गैरसोय होत आहे.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : तालुक्यातील उपकेन्द्राच्या इमारतीला पावसाची गळती

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील वाढोली येथे आरोग्य उपकेंद्रात पावसाच्या जलधारांमुळे गळती होत आहे. परिणामी येथे आलेल्या रु ग्णांची गैरसोय होत आहे.येथील आरोग्य उपकेंद्रात अनेक रु ग्ण त्यात वृध्द महिला, गरोदर महिला, लहान मुले आदीं उपचारार्थ दाखल झाले आहेत. संपुर्ण उपकेंद्रात सगळीकडे पाणीच पाणी असल्याने रु ग्णांवर उपचार करताना, तसेच त्यांच्या नातलगांना त्रास सहन करावा लागत आहे. पाहताही येत नाही.उपकेंद्राची इमारत होऊन, औषधे, गोळ्या आदींचा स्टॉक असतांनाही रु ग्णांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उपकेंद्र दुरु स्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेत पाठवुन देखील निधी प्राप्त होत नसल्याने कर्मचारी हतबल झाले आहे.वाढोली येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत होऊन पंधरा वर्षा पुर्वी बसवलेले पत्रे जीर्ण झाले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने उपकेंद्रात पावसाचे पाणी येत आहे. उपकेंद्राची सोय नसुन गैरसोयीचे झाले आहे. त्यामुळे येथील आरोग्य सेविका व कर्मचारी यांना रु ग्णांवर उपचार कसा करावा हा प्रश्न निर्माण होत आहे. तर गावात मोठ्या प्रमाणात सर्दी, खोकला, तापाचे रु ग्ण आहेत. त्यांना खाजगी रु ग्णालयात उपचार घ्यावे लागतात. शासनाने ठेकेदारांना लाखो रु पयांचे उपकेंद्रांचे काम देउन वास्तु बांधली. आता ही वास्तू बिनकामाची होऊ पाहते आहे. उपकेंद्र दुरु स्तीची मागणी यापूर्वी येथील कर्मचारी परिचारिका यांच्याकडून वारंवार करण्यात आली, पण याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.चौकट :दुरु स्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेत धुळ खातगत चार महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुरूस्ती योग्य आरोग्य उपकेद्राचा अहवाल सुट्टीच्या दिवशी कर्मचारी व आरोग्य अधिकारी यांना पंचायत समितीमध्ये बसुन मागाहून घेतला. त्यात वाढोली येथील उपकेद्राची दुरूस्ती करण्याचा अहवाल सादर केला असतांना कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध होऊ न शकल्याने गावातील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आला आहे.प्रतिक्र ीयाआरोग्य उपकेंद्र दुरुस्तीसाठी अहवाल पाठवा आहे. उपकेद्रात पत्रे फुटले असल्याने पाणी आत येते, त्यामुळे रूग्णांना उपचार देतांना अडचणी होत आहे. त्यासाठी त्वरीत पत्रे बदलणे आवश्यक आहे.- किशोर अहिरे, आरोग्य कर्मचारी.