शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वाढोली आरोग्य उपकेंद्राची दैनावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 22:22 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील वाढोली येथे आरोग्य उपकेंद्रात पावसाच्या जलधारांमुळे गळती होत आहे. परिणामी येथे आलेल्या रु ग्णांची गैरसोय होत आहे.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : तालुक्यातील उपकेन्द्राच्या इमारतीला पावसाची गळती

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील वाढोली येथे आरोग्य उपकेंद्रात पावसाच्या जलधारांमुळे गळती होत आहे. परिणामी येथे आलेल्या रु ग्णांची गैरसोय होत आहे.येथील आरोग्य उपकेंद्रात अनेक रु ग्ण त्यात वृध्द महिला, गरोदर महिला, लहान मुले आदीं उपचारार्थ दाखल झाले आहेत. संपुर्ण उपकेंद्रात सगळीकडे पाणीच पाणी असल्याने रु ग्णांवर उपचार करताना, तसेच त्यांच्या नातलगांना त्रास सहन करावा लागत आहे. पाहताही येत नाही.उपकेंद्राची इमारत होऊन, औषधे, गोळ्या आदींचा स्टॉक असतांनाही रु ग्णांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उपकेंद्र दुरु स्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेत पाठवुन देखील निधी प्राप्त होत नसल्याने कर्मचारी हतबल झाले आहे.वाढोली येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत होऊन पंधरा वर्षा पुर्वी बसवलेले पत्रे जीर्ण झाले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने उपकेंद्रात पावसाचे पाणी येत आहे. उपकेंद्राची सोय नसुन गैरसोयीचे झाले आहे. त्यामुळे येथील आरोग्य सेविका व कर्मचारी यांना रु ग्णांवर उपचार कसा करावा हा प्रश्न निर्माण होत आहे. तर गावात मोठ्या प्रमाणात सर्दी, खोकला, तापाचे रु ग्ण आहेत. त्यांना खाजगी रु ग्णालयात उपचार घ्यावे लागतात. शासनाने ठेकेदारांना लाखो रु पयांचे उपकेंद्रांचे काम देउन वास्तु बांधली. आता ही वास्तू बिनकामाची होऊ पाहते आहे. उपकेंद्र दुरु स्तीची मागणी यापूर्वी येथील कर्मचारी परिचारिका यांच्याकडून वारंवार करण्यात आली, पण याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.चौकट :दुरु स्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेत धुळ खातगत चार महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुरूस्ती योग्य आरोग्य उपकेद्राचा अहवाल सुट्टीच्या दिवशी कर्मचारी व आरोग्य अधिकारी यांना पंचायत समितीमध्ये बसुन मागाहून घेतला. त्यात वाढोली येथील उपकेद्राची दुरूस्ती करण्याचा अहवाल सादर केला असतांना कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध होऊ न शकल्याने गावातील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आला आहे.प्रतिक्र ीयाआरोग्य उपकेंद्र दुरुस्तीसाठी अहवाल पाठवा आहे. उपकेद्रात पत्रे फुटले असल्याने पाणी आत येते, त्यामुळे रूग्णांना उपचार देतांना अडचणी होत आहे. त्यासाठी त्वरीत पत्रे बदलणे आवश्यक आहे.- किशोर अहिरे, आरोग्य कर्मचारी.