शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

सरकार कुणाचेही येवो, सामान्यांचा काय फायदा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 01:16 IST

नाशिक : विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. उमेदवारांचे मोर्चे आता ज्येष्ठ नागरिकांकडे वळाले आहेत. लोकप्रतिनिधी ज्येष्ठांना गाठत त्यांच्या पाया पडत आम्हालाच मत द्या, असे सांगत असले तरी प्रत्यक्षात ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर उमेदवारांविषयी वेगळ्याच चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देस्थळ : निरामय ज्येष्ठ नागरिक संघ

वेळ : सायंकाळी ५ वाजतास्थळ : निरामय ज्येष्ठ नागरिक संघनाशिक : विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. उमेदवारांचे मोर्चे आता ज्येष्ठ नागरिकांकडे वळाले आहेत. लोकप्रतिनिधी ज्येष्ठांना गाठत त्यांच्या पाया पडत आम्हालाच मत द्या, असे सांगत असले तरी प्रत्यक्षात ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर उमेदवारांविषयी वेगळ्याच चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे.निवडणूक आली की तेव्हाच लोकप्रतिनिधी बघायला मिळतात, मात्र निवडून आल्यानंतर पुढील पाच वर्षं त्यांचा चेहरा बघायला मिळत नसल्याचे निरामय ज्येष्ठ नागरिक संघातील एकाने सांगितले. त्यावर एकाने राजकारणी हे उत्कृष्ट कलाकार असतात, निवडणूक आली की ज्याला ओळखत नाही अशा लोकांच्या पाया पडतात. मात्र, त्यांना हे पण माहीत नसते की तो मतदार त्यांच्या मतदारसंघातील नाही. त्यावर एकाने सगळे राजकारणी एकच माळीचे मणी असल्याचे सांगत नगरसेवक, आमदार, खासदारांसह मुख्यमंत्र्यांनाही यात ओढले. तसेच सरकार कोणतेही आले तरी सामान्यांना कुठलाही फायदा होत नसल्याचे एकाने सांगितले, तर एकाने मी अनेक निवडणुका बघितल्या असून, उमेदवार हे फक्त त्यांचे पोट भरण्यातच समाधानी असतात. तर एकाने त्यांच्या भागातील समस्यांचा पाढा वाचत संताप व्यक्त केला. त्यावर सगळ्यांनीच त्यांच्या त्यांच्या भागातील समस्या सांगितल्या. चालायला रस्ते नाही, बसायला जागा नाही, आहे त्या जागेचीही मोठी दुरवस्था झाल्याचे सांगितले.(या चर्चेत संघाचे अध्यक्ष गंभीर रामोळे, डॉ. कृष्णाजी आपटे, सूर्यकांत धटिंगण, चंद्रशेखर खैरनार, राजेंद्र जोगदंड, नाना चव्हाण, रंगनाथ चव्हाण, पंडितराव बोढारे, शिवाजी बोढारे आदींनी सहभाग घेतला होता.)निवडणूक आली की उमेदवारांचे आश्वासने ऐकून घेण्यासारखे असतात, मात्र त्यावर अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. निवडून येण्याची आधी लोकप्रतिनिधी घरोघरी फिरून जो दिसेल त्याला नमस्कार करतात, तर एकादा ज्येष्ठ दिसला की त्याच्या पाया पडायचे नाटकही करतात व गोड गोड बोलत कधीही आवाज द्या तुमच्यासाठी मध्यरात्रीही येईल, असे सांगतात. मात्र प्रत्यक्षात गरज पडल्यावर हेच लोकप्रतिनिधी सापडत नाही, असे विविध चर्चेत ज्येष्ठ नागरिकांनी बोलून दाखविले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक