शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
6
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च कसा भागवायचा? तुटपुंजे अनुदान : निवडणूक अधिकाऱ्यांच्या खिशाला तोशिस

By admin | Updated: December 3, 2014 01:39 IST

ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च कसा भागवायचा? तुटपुंजे अनुदान : निवडणूक अधिकाऱ्यांच्या खिशाला तोशिस

  नाशिक : महिन्याआड होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका व त्या पार पाडण्यासाठी मिळणाऱ्या तुटपुंज्या अनुदानामुळे तहसीलदार व पर्यायाने निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणारे तलाठी, मंडल अधिकारी मेटाकुटीस आले असून, या निवडणुकांचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न उभा राहिला आहे. गेल्या आठवड्यात नाशिक भेटीवर आलेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांकडेही हा प्रश्न मांडून, एक तर अनुदान वाढवून द्या किंवा वारंवार होणाऱ्या निवडणुकीच्या पद्धतीत बदल करा, असा प्रस्तावच ठेवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात म्हणजेच २३ नोेव्हेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणूक व दुसऱ्याच दिवशी मतमोजणी आटोपून महसूल कर्मचाऱ्यांनी हुश्श करीत नाही तोच राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा एकवार निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. तालुकापातळीवर या निवडणुकीची जबाबदारी तहसीलदारांवर व तहसीलदारांकरवी ती तलाठी, मंडल अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येत असली तरी, या निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा भार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमलेल्या कर्मचाऱ्यांवरच सोपविला जातो. राज्य निवडणूक आयोगाकडून एका ग्रामपंचायतीसाठी वीस हजार रुपये व पोटनिवडणुकीसाठी दहा हजार रुपये अनुदानाची तरतूद असली तरी, प्रत्यक्षात पोटनिवडणुकीसाठी येणाऱ्या खर्चासाठी शासनाकडून अनुदानच अद्यापपावेतो देण्यात आलेले नाही. उलटपक्षी आजवर शेकडो ग्रामपंचायतींच्या शेकडोच्या संख्येने रिक्त असलेल्या जागांवर पोटनिवडणुका घेण्यात आल्य;