शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती नाही, म्हणून घातले नाही; मंत्री गिरीश महाजनांचा अजब युक्तीवाद...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 15:07 IST

आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्यावतीने तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

अनेक ठिकाणी हेल्मेट सक्ती आहे, अनेक ठिकाणी ती पाळली जात नाही. तसेच पुण्यासारखी अशी बरीच शहरे आहेत जिथे हेल्मेट सक्तीच नाहीय. जिथे सक्ती आहे तिथे आपला जीव वाचविण्यासाठी नाही तर पोलिसांपासून वाचण्यासाठी हेल्मेट घातले जाते. तसाच काहीसा रोख असलेला युक्तीवाद आज शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री गिरीष महाजन यांनी केला आहे. 

हेल्मेट खरेदीवेळी या गोष्टी नक्की पहा; दंड तर वाचेलच पण...

आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्यावतीने तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे ग्रामविकास आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ही बाईक रॅली पार पडली. मात्र, या रॅलीत वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. 

रॅलीत सहभागी झालेले मंत्री गिरीश महाजन तसेच कार्यकर्त्यांनी डोक्यावर हेल्मेट न घालताच दुचाकी चालवली. यावर मंत्री गिरीश महाजन यांना माध्यमांनी प्रश्न विचारला.  तेव्हा नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती नाही, म्हणून हेल्मेट घातले नाही, अशी प्रतिक्रिया महाजन यांनी दिली. सगळेच लोक विनाहेल्मेट आहेत, म्हणून हेल्मेट घातले नाही, असे महाजन म्हणाले. 

आता हेल्मेट न वापरणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन काही एकटे नाहीत. यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विनाहेल्मेट दुचाकी चालविल्या आहेत. आता हेल्मेट हे कशासाठी घालायचे? सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी घालायचे की नाही, सामान्यांनाच सक्ती कशासाठी आदी प्रश्न हे अनेकदा लोकांना जिवापेक्षा मोठे वाटतात. परंतू, जेव्हा अपघाताची वेळ येते आणि मार लागतो किंवा जीव जातो तेव्हा लोकांना हेल्मेट असले तर... असा पश्चाताप होतो. 

 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजन