शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

त्र्यंबकेश्वर तालुक्यात भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 14:02 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात पाणीटंचाईने उग्र स्वरु प धारण केले असून महिलांना पाण्यासाठी दूरपर्यंत भटकंती करावी लागत आहे.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात पाणीटंचाईने उग्र स्वरु प धारण केले असून महिलांना पाण्यासाठी दूरपर्यंत भटकंती करावी लागत आहे. अनेक लोक स्थलांतर करीत आहे.विशेष म्हणजे सोमनाथ नगर, विनायक नगर व वेळे या गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी रात्रभर जागरण करण्याची वेळ आली आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यात या वर्षी भीषण पाणीटंचाई असुन उपाय योजना करणारे अधिकारी आता निवडणुक कामाला जुंपल्याने टंचाई प्रस्ताव दाखल करण्यास ग्रामसेवक कुचराई करीत आहेत. विशेष म्हणजे प्रस्तावच न दिसल्याने तालुक्यात टंचाई परिस्थितीच नाही असे चित्र समोर दिसते. सध्या तालुक्यात सोमनाथ नगर, गणेशगावची वाडी, विनायक नगर व वेळे येथील प्रस्ताव दाखल झालेले असले तरी या गावांच्या उपाय योजना (टँकर वगैरे) अद्यापसुरु करण्याबाबत निर्णय झालेला नाही. टंचाई प्रस्ताव दाखल झाल्यानंतर पुढील कारवाईची प्रक्रि या करण्यात कालापव्यय होत असतो. त्यामुळे नंतर टँकर जरी सुरु झाले तोर्यंत मे जुनचा पहिला पंधरवडा उलटतो. वाघेरा अंबोली वगैरे धरणामधुन किमान एक इंच पाईपलाईनटाकुन का होईना गणेशगाव व जवळील अन्य तहानलेल्या गावांना पाणी उपलब्ध करु न द्यावे अशी मागणी या लोकांनी केली आहे. कारण प्रस्ताव दाखल होउन ११ ते १२ दिवसांचा कालावधी उलटला आहे. अद्याप उपाययोजना झालेली नाही. अजुन टंचाईची व्हेरीफिकेशनची वगैरे प्रक्रि या सुरु झालेली नाही. अजुन तर तालुक्यातुन टंचाईचे अनेक प्रस्ताव दाखल व्हायचे आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक