शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

मानोरी परिसरात परतीच्या पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 01:07 IST

मानोरी : गेल्या आठ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, मुखेड फाटा परिसरात बुधवारी, (दि. 30) संध्याकाळी साडेपाच वाजता अचानक वादळी वार्?यासह जोरदार हजेरी लावली. यामुळे पिकांची सोंगणी करत असलेल्या शेतकर्?यांची एकच तारांबळ उडाली होती.

ठळक मुद्देया पावसाने काढून ठेवलेले पिक सडून जाण्याची भीती शेतकºयांमध्ये व्यक्त

मानोरी : गेल्या आठ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, मुखेड फाटा परिसरात बुधवारी, (दि. 30) संध्याकाळी साडेपाच वाजता अचानक वादळी वार्?यासह जोरदार हजेरी लावली. यामुळे पिकांची सोंगणी करत असलेल्या शेतकर्?यांची एकच तारांबळ उडाली होती.पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झालेले असताना सर्वत्र सोयाबीन सोंगणी करण्याच्या कामात शेतकरी व्यस्त होते. दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उष्ण आणि दमट हवामान निर्माण झाले होते. अशातच सुरू असलेल्या सोयाबीन सोंगणीची लगबग सुरू होती. दरम्यान, बुधवारी (दि.३०) संध्याकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोंगुण ठेवलेली सोयाबीन, भुईमूग आदी पिके तशीच शेतात असल्याने भिजली. या पावसाने काढून ठेवलेले पिक सडून जाण्याची भीती शेतकºयांमध्ये व्यक्त केली जात असून हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला जाणार असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, बाजरी आदी पिकांच्या सोंगणीच्या कामात व्यस्त असलेल्या शेतकºयांच्या चिंतेत अचानक आलेल्या अवकाळी पावसाची मोठी भर पडली आहे. कांद्याच्या रोपाचे आणि उळ्याचे आधीच प्रचंड नुकसान झालेले असताना आठ दिवसांपासून पाऊस उघडला असल्याने पुन्हा महागड्या दराने उळे आणि रोपे घेऊन कांदा लागवड सुरू केली होती. मात्र शेतकºयांच्या या मेहनतीवर अवकाळी पावसाने पुन्हा पाणी फेरत रोपांचे आणि बियाणांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात कांद्याच्या उळ्याचा आधीच तुटवडा निर्माण झालेला असताना वारंवार होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उळे, रोपे वाहून जात असल्याने शेतकºयांचा मोठ्या प्रमाणात खर्च मातीमोल होत असल्याने शेतकºयांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी