शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

हृदयद्रावक! पुराच्या पाण्यात शेती बुडाली, पाहून धक्का बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 11:54 IST

Haryana Flood News : हरयाणामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. घरादारापासून शेतांपर्यंत सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. याचपुरादरम्यान, एक हृदयद्रावक घटना घडली आहे.

हरयाणामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. घरादारापासून शेतांपर्यंत सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. याचपुरादरम्यान, एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चेतंग नदीला पूर आल्याने यमुनानगर जिल्ह्यातील सुखदासपूर गावातील शेती पाण्याखाली बुडाली आहे. गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरही चार फूट पाणी भरले आहे. या पुरामुळे शेती पाण्यासाठी जाऊन नुकसान झाल्याने धक्का बसून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

इंद्राज असं या ५० वर्षीय शेतकऱ्याचं नाव असून, पूर आल्याने त्यांना आपल्या शेतातील पिकांबाबत चिंता वाटत होती. ते शेतामध्ये गेले असता सगळं पिक पुराच्या पाण्याखाली गेलेलं दिसलं. सगळं पिक वाया गेल्याचं पाहून त्यांना धक्का बसला. घरी पोहोचेपर्यंत त्यांची प्रकृती बिघडली. रस्त्यावर पुराचं पाणी भरलेलं असल्याने कुटुंबीय त्यांना ट्रॅक्टरवरून कसेबसे डॉक्टरकडे नेण्यात आले. मात्र डॉक्टरकडे पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

गावचे सरपंच भूपिंदर सैनी यांनी सांगितले की, गावाजवळून चेतंग नदी वाहते. या नदीला पूर आल्याने शेतांमध्ये पाणी भरलं होतं. दरम्यान, पुरामुळे इंद्राज यांच्यावर अंत्यसंस्कार करतानाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अंत्यसंस्कारासाठी ज्या नातेवाईकांना यायचं होतं त्यांना ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मदतीने सरस्वतीनगर येथून सुखदासपूर येथे आणण्यात आलं. इंद्राज यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. तपासानंतर मृत्यूच्या खऱ्या कारणांचा शोध लागणार आहे.  

टॅग्स :floodपूरHaryanaहरयाणाFarmerशेतकरी