शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
2
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
3
दहशतवाद्यांचे 'ऑल आउट'?; काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाविषयी केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक
4
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
5
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
6
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
7
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
8
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
9
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
10
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
11
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
12
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
13
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
14
विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!
15
५९ देश, ६१ भाषांतील ३१४ चित्रपटांची मेजवानी
16
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
17
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
18
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
19
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
20
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान

दातृत्व, सत्कर्मातून मिळते फलश्रुती : हरिकृष्ण महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 1:02 AM

भगवंताकडे सर्वांच्याच कर्माचा हिशेब असतो, त्यामुळे सत्कर्म आणि दातृत्वाच्या भावनेतून केलेल्या कार्याची अनेक पटीने फलश्रुती होते.

नाशिक : भगवंताकडे सर्वांच्याच कर्माचा हिशेब असतो, त्यामुळे सत्कर्म आणि दातृत्वाच्या भावनेतून केलेल्या कार्याची अनेक पटीने फलश्रुती होते. द्रौपदीने याचा साक्षात्कार झाल्याचे सांगत सत्कर्म आणि दातृत्वामुळेच भगवान श्रीकृष्णांनी साक्षात वस्रावतार घेऊन द्रौपदीचे वस्रहरण होत असताना अखंड वस्र प्रदान केल्याचे प्रतिपादन आचार्य हरिकृष्ण महाराज यांनी केले.शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृहात नाशिक सेवा समितीतर्फे ‘प्रेम रसमयी श्रीमद् भागवत कथा सोहळ्यात शनिवारी (दि.११) तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. ते म्हणाले, भक्तजणांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे संकटसमयी भगवंत भक्तांच्या समीप असतो. मनुष्य कायम कोणत्या ना कोणत्या अपेक्षेसाठी परमेश्वराचे चिंतन करतो. त्यासाठी परमेश्वराची स्तुती करण्याची गरज नसते. कारण, जेव्हा प्रभूचे स्मरण केले जाते तेव्हा प्रभूची स्तुती होतच असते. मन, तन आणि शांती यांचा कोठेही शोध घ्यावा लागत नाही.मनातील लोभातून परमेश्वराकडे मागितलेल्या गोष्टी कदापि फळास येत नाहीत. जे आपल्याला आपोआप मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक