यावेळी श्रीरामरक्षा स्तोत्रचे सामूहिक पठण तसेच धार्मिक गीतांचे कार्यक्र मही घेण्यात आला. तसेच फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. बाबासाहेब तिपायले यांनी अयोध्येत आजपर्यंत घडलेल्या इतिहासाची माहिती उपस्थित भाविकांना दिली. कार्यक्र मास प्रवीण जोशी, विकास बोराडे, अनुराग जोशी, सागर भावर, राहुल भवर, पंकज खैरनार, तुषार शेळके, आनंदा भवर, गणेश तिपायले, अक्षय शेळके, महेश जाधव, सुदाम बोराडे, सुमनबाई तिपायले, मीरा शेळके, अंजनाबाई वाघ, अंजली तिपायले, संगीता बोराडे, मंजुषा जोशी, लहानुबाई घोलप आदी उपस्थित होते.
५०१ दिव्यांनी उजळले मानोरीचे हनुमान मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 18:26 IST