शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

बागलाणमध्ये सलग तिसऱ्या दिवशी गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 01:38 IST

सटाणा तालुक्यात गारपीट आणि अवकाळी चा कहर सुरूच असून मंगळवारी सायंकाळी केरसाणे परिसरात तब्बल आठ मिनिटे गारपीट झाल्याने कांदा, गहू, हरभरा, टोमॅटो पीक भुईसपाट होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले.

सटाणा : तालुक्यात गारपीट आणि अवकाळी चा कहर सुरूच असून मंगळवारी सायंकाळी केरसाणे परिसरात तब्बल आठ मिनिटे गारपीट झाल्याने कांदा, गहू, हरभरा, टोमॅटो पीक भुईसपाट होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले.बागलाण तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून गारपीट आणि आवकाळी पावसाने थैमान घातले आहे. आज मंगळवारी सायंकाळी केरसाणे, दसाणे, मुंगसे, पिंगळवाडे, अंतापूर, मुल्हेर परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली. तब्बल आठ मिनिटे झालेल्या गारपीटमुळे कांदा, गहू, हरभरा, टोमॅटो व भाजीपाला पीक अक्षरशः भुईसपाट झाले. काढणीवर आलेले गहू, हरभरा, भाजीपाला पिकाची अक्षरशः माती झाली असून हाता तोंडाशी आलेला घास या आस्मानी संकटाने हिरावून नेला. गेल्या रविवारी, सोमवारी जायखेडा, ब्राम्हणपाडे, आसखेडा, भडाने, पिंपळकोठे, अंतापूर, मुल्हेर, जामोटी, अलियाबाद, तळवाडे दिगर, पठावे दिगर, मोरकुरे, किकवारी आदी परिसराला पावसाने झोडपले असून एकूण बारा हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली आहे. 

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस