शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

चांगले आदर्श नेहमीच डोळ्यासमोर ठेवावे: नांगरे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 01:04 IST

चांगल्या सवयीने चांगले विचार समाजात रूजतात. समाज हा डाळिंबाच्या दाण्याप्रमाणे एकसंधपणे बांधून राहिला पाहिजे. त्यासाठी एकतेची भावना समाजात असणे महत्त्वाचे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी चांगले आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले.

ठळक मुद्देगोखले शिक्षण संस्थेचा शतकोत्तर महोत्सव सोहळा

नाशिक : चांगल्या सवयीने चांगले विचार समाजात रूजतात. समाज हा डाळिंबाच्या दाण्याप्रमाणे एकसंधपणे बांधून राहिला पाहिजे. त्यासाठी एकतेची भावना समाजात असणे महत्त्वाचे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी चांगले आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले.गोखले शिक्षण संस्थेच्या शतकोत्तर वाटचालीनिमित्त जे.डी.सी. बिटको मॅनेजमेंट महाविद्यालयातर्फे आयोजित कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून नांगरे पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आर. व्यंकटचलम हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी हे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.वाय.के महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन मुग्धा जोशी व डॉ. प्रणव रत्नपारखी यांनी केले. तर आभार डॉ. कविता पाटील यांनी मानले. कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य डॉ. खंडेलवाल, उपप्राचार्या डॉ. कविता पाटील, डॉ. सुहासिनी संत, विश्वस्त बी. देवराज, आर. पी. देशपांडे, शैलेश गोसावी, प्रकल्प संचालक प्रदीप देशपांडे आदी उपस्थित होते.यावेळी डॉ. राम कुलकर्णी लिखित ‘आत्मसंवादातून स्वयंप्रेरणा’ या पुस्तकाचे तर एचपीटी महाविद्यालयाच्या ‘श्रद्धा’ व जे.डी.सी. बिटको महाविद्यालयाच्या ‘फूट प्रिंट्स’ या नियतकालिकांचे प्रकाशन झाले. तसेच संस्थेतील गुणवान विद्यार्थ्यांचा, पीएच.डी. प्राप्त अध्यापकांचा व सेवानिवृत्त प्राध्यापकांचा गौरव करण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील