शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

चांगले आदर्श नेहमीच डोळ्यासमोर ठेवावे: नांगरे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 01:04 IST

चांगल्या सवयीने चांगले विचार समाजात रूजतात. समाज हा डाळिंबाच्या दाण्याप्रमाणे एकसंधपणे बांधून राहिला पाहिजे. त्यासाठी एकतेची भावना समाजात असणे महत्त्वाचे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी चांगले आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले.

ठळक मुद्देगोखले शिक्षण संस्थेचा शतकोत्तर महोत्सव सोहळा

नाशिक : चांगल्या सवयीने चांगले विचार समाजात रूजतात. समाज हा डाळिंबाच्या दाण्याप्रमाणे एकसंधपणे बांधून राहिला पाहिजे. त्यासाठी एकतेची भावना समाजात असणे महत्त्वाचे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी चांगले आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले.गोखले शिक्षण संस्थेच्या शतकोत्तर वाटचालीनिमित्त जे.डी.सी. बिटको मॅनेजमेंट महाविद्यालयातर्फे आयोजित कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून नांगरे पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आर. व्यंकटचलम हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी हे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.वाय.के महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन मुग्धा जोशी व डॉ. प्रणव रत्नपारखी यांनी केले. तर आभार डॉ. कविता पाटील यांनी मानले. कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य डॉ. खंडेलवाल, उपप्राचार्या डॉ. कविता पाटील, डॉ. सुहासिनी संत, विश्वस्त बी. देवराज, आर. पी. देशपांडे, शैलेश गोसावी, प्रकल्प संचालक प्रदीप देशपांडे आदी उपस्थित होते.यावेळी डॉ. राम कुलकर्णी लिखित ‘आत्मसंवादातून स्वयंप्रेरणा’ या पुस्तकाचे तर एचपीटी महाविद्यालयाच्या ‘श्रद्धा’ व जे.डी.सी. बिटको महाविद्यालयाच्या ‘फूट प्रिंट्स’ या नियतकालिकांचे प्रकाशन झाले. तसेच संस्थेतील गुणवान विद्यार्थ्यांचा, पीएच.डी. प्राप्त अध्यापकांचा व सेवानिवृत्त प्राध्यापकांचा गौरव करण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील