शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

गोदाकाठी पाच तास वीजपुरवठा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 3:17 PM

सायखेडा : नांदूरमधमेश्वर धरणात सुरळीत पाणी पोहचून धरण पाण्याने भरत नाही तोपर्यंत गोदाकाठ भागातील २२ तास बंद असलेला वीज पुरवठामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. जनावरांना चारा, पाणी देता येत नाही. पिण्याचे पाणी भरता येत नाही त्यामुळे किमान पाच तास सुरु करावा यासाठी शेतक-यांनी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन किमान पाच तास वीजपुरवठा सुरु करण्याची मागणी खेडकर यांनी मान्य केली असून पाच तास वीजपुरवठा सुरु करणार असल्याचे सांगितले.

सायखेडा : नांदूरमधमेश्वर धरणात सुरळीत पाणी पोहचून धरण पाण्याने भरत नाही तोपर्यंत गोदाकाठ भागातील २२ तास बंद असलेला वीज पुरवठामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. जनावरांना चारा, पाणी देता येत नाही. पिण्याचे पाणी भरता येत नाही त्यामुळे किमान पाच तास सुरु करावा यासाठी शेतक-यांनी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन किमान पाच तास वीजपुरवठा सुरु करण्याची मागणी खेडकर यांनी मान्य केली असून पाच तास वीजपुरवठा सुरु करणार असल्याचे सांगितले.उपजिल्हाधिका-यांना भेटलेल्या शिष्टमंडळात खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम , आमदार योगेश घोलप यांच्यासह शेतक-यांचा समावेश होता. दारणा, वालदेवी, मुकणे, गंगापुर धरणातून दोन हजार क्युसेस पाणी नादुरमध्यमेश्वर धरणात सोडल्याने पाणी सुरळीत जावे , डाव्या आणि उजव्या कालव्याला पाणी पुरवठा करण्यात येत नाही तो पर्यंत नदीकाठच्या विहिरीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. २४ तासात अवघा दोन तास वीजपुरवठा चालू ठेवला जात आहे. दोन तासात जनावरांच्या चाºयाला पाणी देऊ शकत नाही , पिण्याच्या पाण्याचा टाक्या भरणे होत नाही. त्यामुळे किमान पाच ते सहा तास वीजपुरवठा द्यावा अशी मागणी शेतकºयांनी केली होती. शेताच्या बांधाजवळून गोदावरी खळखळ वाहते, मुबलक पाणी आहे, मात्र वीज पुरवठा खंडित असल्याने शेतात उभे असलेल्या पिकांना शेतकरी पाणी देऊ शकत नव्हते, जनावरांच्या चाºयाला पाणी नसल्याने हिरवा चारा सुकू लागले होते. दोन तासात घरातील वीज पंपापासून पाईपलाईन द्वारे टाक्या, घरापर्यंत पाणी जायला वेळ लागत होता पाणी पोहचत नाही, तोच वीज पुरवठा खंडित होत असे. अशा परिस्थितीत किमान ५ ते ६ तास वीज पुरवठा सुरु ठेवावा अशी मागणी शेतकºयांनी केली होती. खेडकर यांनी पाच तास वीज पुरवठा सुरु ठेवण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Nashikनाशिक