शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
3
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
4
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
5
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
6
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
7
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
8
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
9
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
10
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
11
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
12
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
13
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
14
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
15
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
16
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
17
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
18
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
19
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
20
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार

वंचित शेतकऱ्यांनाही कर्जमाफी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 18:48 IST

येवला : कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही शासनाने कर्ज माफी द्यावी, बी-बियाणे, शेतीपयोगी औषधे योग्य किंमतीत शेतकºयांना उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीने एका निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देभ्रष्टाचार निर्मुलन समितीची निवेदनाद्वारे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही शासनाने कर्ज माफी द्यावी, बी-बियाणे, शेतीपयोगी औषधे योग्य किंमतीत शेतकºयांना उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीने एका निवेदनाद्वारे केली आहे.येवला तहसिलदार रोहिदास वारूळे यांना सदर निवेदन देण्यात आले. कर्ज माफीने शेतकºयांना दिलासा मिळाला असला तरी, अद्यापही बहुत्वांशी शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत राहिले आहेत. या वंचित शेतकºयांनाही कर्जमाफीचा शासनाने लाभ द्यावा. तसेच कोरोनामुळे, वादळी पावसाने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेती व शेतमालांचे मोठे नुकसान झाले आहे. अडचणीतील शेतकºयांना दिलासा म्हणून शासनाने शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, औषधे योग्य किंमतीत उपलब्ध करून द्यावेत, असे सदर निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर हितेश दाभाडे, हरिभाऊ महाजन, भगवान जाधव, सुंनदा आव्हाड, संतोष पाटील, कन्हैयालाल कानडे, निर्मला बुल्हे, शोभा जºहाड, बबन कानडे, सुरेश जºहाड, कविता जºहाड, सागर भागवत, दत्तात्रय जाधव आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :Tahasildarतहसीलदारyevla-acयेवला