शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

मेळाच्या बंधारा अडकला वनविभागाच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 10:42 PM

ममदापुर : येथील मेळाचा बंधाऱ्याला पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. गेल्या पन्नास वर्षापासून निवडणुकीचा मुद्दा म्हणून वापर केलेला मेळाचा बंधारा आणखी काही दिवस वनविभागाच्या कचाट्यात अडकणार आहे.

ठळक मुद्दे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला असतो.

ममदापुर : येथील मेळाचा बंधाऱ्याला पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. गेल्या पन्नास वर्षापासून निवडणुकीचा मुद्दा म्हणून वापर केलेला मेळाचा बंधारा आणखी काही दिवस वनविभागाच्या कचाट्यात अडकणार आहे.ममदापूर, राजापूर, सोमठाणजोश, खरवंडी, देवदरी, रहाडी ,रेंडाळा या गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारा बंधारा वनविभागाच्या किरकोळ कचाट्यात अडकला आहे. मेळाचा बंधारा परिसरात लघु पाठबंधारे विभागाने पूर्वी मोजणी करून तयार केलेल्या निशाण्या स्पष्ट दिसत नसल्याने वनविभागाचे किती क्षेत्र पाण्यात खाली जाते. हे स्पष्ट होत नसल्याचे मत वनविभागाचे मुख्य उपवन संरक्षक शिवबाला यांनी व्यक्त केले.सदर प्रकरण फेटाळून लावले आहे. प्रत्येक पाच वर्षांनी निवडणुका जवळ आल्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षाकडून मेळाच्या बंधाºयासाठी आश्वासनांची खैरात करण्यात येते चार वर्षापूर्वी पालक मंत्री तथा तालुक्याचे आमदार छगन भुजबळ यांनी सदर मेळाण्याच्या बंधार्यासाठी साडेसहा कोटी रु पया चा निधी नियोजन आयोगातून तरतूद करून मेळाच्या बंधार्यासाठी राखीव ठेवला होता .तसेच सदर कामाचे टेडर देखील काढण्यात आले होते. परंतु पुढे काही एक झाले नाही.सदर कामा ची निविदा देखील निघाली होती परंतु त्यावेळी जमीन हस्तांतरण बाकी असल्याने इतके दिवस काम रेंगाळले होते परंतु नतंर नांदगाव तालुक्यातील वडाळी येथील जमीन वनविभागाला हस्तांतरित करण्यात आली आहेत. आता प्रश्न फक्त ममदापूर येथील मेळाचा बंधारा बाधंल्या नंतर किती जमीन पाण्याखाली जाते याचे चित्र स्पष्ट दिसत नसल्याने सदर अधिकार्यांनी तसा अहवाल दिल्याने आता या बंधाºयाच्या कामाला आणखी उशीर होणार आहे.ममदापूर येथील या बंधाºयात वन विभागाची २२ हेक्टर क्षेत्र जाणार असून क्षेत्र स्पष्ट दिसत नसल्याने लगेचच लघु पाठबंधारे विभागाने या ठिकाणी नवीन निशाणी तयार केल्या आहेत. तसेच ममदापूर येथील हा बंधारा तयार झाल्यानंतर येथे ४० दशलक्ष घनफूट पाणी साठणार आहे. त्यामुळे राजापूर, ममदापूर, सोमठाणजोश, खरवंडी, रहाडी, देवदरी, कोळगाव, रेंडाळा या गावांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहेत.तरीदेखील उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला असतो.वनविभागाला देखील ममदापूर येथील मेळाच्या बंधाºयाची नितांत गरज असून याप्रकरणी वनविभागाने देखील सकारात्मक भूमिका घेऊन ममदापूर येथील मेळाच्या बंधाºयासाठी त्वरीत परवानगी देऊन सहकार्य करावे असे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांची मागणी आहे.(फोटो २७ बंधारा)