शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

महिलांसाठीच्या विविध योजनांची पूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:42 AM

कसभा निवडणुकीचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले, कारण इ.स. २०१४ नंतर मोदी सरकारने जनतेला विशेषत: महिलावर्गाला जी आश्वासने दिली होती त्याची नोंद सर्वांनी घेतली. विशेषत: महिलांनी घेतली होती.

कसभा निवडणुकीचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले, कारण इ.स. २०१४ नंतर मोदी सरकारने जनतेला विशेषत: महिलावर्गाला जी आश्वासने दिली होती त्याची नोंद सर्वांनी घेतली. विशेषत: महिलांनी घेतली होती. त्या आश्वासनांची काही प्रमाणात पूर्तता झाल्याने त्यांनी आपले मत पुन्हा एकदा मोदी सरकारला दिले आहे. निवडणुकीच्या निकालापूर्वी सर्वच राजकीय पक्षांमध्ये ज्या पद्धतीने प्रचार सुरू होता, त्यामुळे नक्की कोण निवडून येणार याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. इ.स. २०१४ मध्ये जनतेला देशात सत्ता बदल हवा त्यामुळे तेव्हा मोदी लाट होती. त्यापेक्षाही आताची लाट जबरदस्त आहे, असे दिसून येते. याची कारणे म्हणजे गेल्या पाच वर्षांत शहरी, ग्रामीण भागातील स्त्रिया तसेच उद्योजक महिला अशिक्षित आणि सुशिक्षित गृहिणी अशा सर्वच क्षेत्रातील महिलांच्या अपेक्षा बऱ्याच अंशी साकारल्या आहेत. मोदींच्या सरकारच्या काळात महिलांचे शिक्षण, महिलांसाठी उद्योग व्यवसाय, महिला आरोग्यासाठीच्या विशेष योजना आणण्यात आल्या. गर्भवती महिलांना योग्य आहार पुरविणे, त्यांच्यावर औषधोपचार करणे व त्यांची प्रसूती सुरक्षित व्हावी म्हणून सरकारी यंत्रणेने काळजी घेतली. स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून सर्वांसाठी स्वच्छतागृह, खेड्यापाड्यामध्ये सोयी-सुविधा केल्या आहेत. उज्ज्वला गॅस योजनेमुळे अनेक घरांमध्ये चुली ऐवजी घरगुती गॅस सिलिंडर आला आहे. त्याचप्रमाणे बॅँक बचत खाते योजनामुळे महिलांना बॅँकेत खाते उघडण्यात आले. बॅँकेमार्फत मेडिक्लेमच्या सुविधा मिळाल्या. जीएसटीमुळे अनेक कर एकत्र झाले आहेत. त्यात सुटसुटीतपणा आला आहे. आॅनलाइन व्यवहारामुळे दैनंदिन आर्थिक व्यवहार सोपे झाले आहेत.निवेदिता पवार

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnashik-pcनाशिक