शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

फळभाज्यांचे बाजारभाव घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 23:55 IST

गेल्या आठवड्यात काही दिवस पावसाने उघडीप दिली होती. आता पावसाने मागील दोन दिवसांपासून हजेरी लावल्याने बळीराजा काहीसा सुखावला आहे. विशेषत: मुंबई शहरात पावसाने चांगलाच जोर धरल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथून मुंबईला जाणाऱ्या फळभाज्या मालाची निर्यात काही प्रमाणात कमी झाली आहे.

पंचवटी : गेल्या आठवड्यात काही दिवस पावसाने उघडीप दिली होती. आता पावसाने मागील दोन दिवसांपासून हजेरी लावल्याने बळीराजा काहीसा सुखावला आहे. विशेषत: मुंबई शहरात पावसाने चांगलाच जोर धरल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथून मुंबईला जाणाऱ्या फळभाज्या मालाची निर्यात काही प्रमाणात कमी झाली आहे. याशिवाय शेतमालाला उठाव नसल्याच्या कारणाने बाजारभाव घसरले आहेत. फळभाज्यांचे बाजारभाव घसरल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भोपळा, कारले, दोडके, गिलका, काकडी, भेंडी, गवार, ढोबळी मिरची, हिरवी मिरची, वांगी यांसारख्या फळभाज्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतमालाला उठाव कमी झाला आहे. परिणामी बाजारभावात चांगली घसरण झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भेंडी १०, गवार २०, हिरवी मिरची ३५, कारले १०, गिलका १२, तर ढोबळी मिरची १५ रुपये प्रतिकिलो दराने विक्र ी झाली.पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबई तसेच उपनगरात शेतमाल पाठविला असला तरी उठाव नसल्याने दर घसरले आहेत, तर मध्यंतरी चार ते पाच दिवस पावसाने उघडीप दिल्याने मोठ्या प्रमाणात फळभाज्यांची आवक वाढली. त्यामुळे शेतमालाला उठाव आहे.मुंबई शहरात सुरू असलेला पाऊस फळभाज्यांची वाढलेली आवक आणि मालाला उठाव नसल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर काही प्रमाणात झाल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले आहे.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डvegetableभाज्याFarmerशेतकरी