शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

फळभाज्यांचे बाजारभाव घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 23:55 IST

गेल्या आठवड्यात काही दिवस पावसाने उघडीप दिली होती. आता पावसाने मागील दोन दिवसांपासून हजेरी लावल्याने बळीराजा काहीसा सुखावला आहे. विशेषत: मुंबई शहरात पावसाने चांगलाच जोर धरल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथून मुंबईला जाणाऱ्या फळभाज्या मालाची निर्यात काही प्रमाणात कमी झाली आहे.

पंचवटी : गेल्या आठवड्यात काही दिवस पावसाने उघडीप दिली होती. आता पावसाने मागील दोन दिवसांपासून हजेरी लावल्याने बळीराजा काहीसा सुखावला आहे. विशेषत: मुंबई शहरात पावसाने चांगलाच जोर धरल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथून मुंबईला जाणाऱ्या फळभाज्या मालाची निर्यात काही प्रमाणात कमी झाली आहे. याशिवाय शेतमालाला उठाव नसल्याच्या कारणाने बाजारभाव घसरले आहेत. फळभाज्यांचे बाजारभाव घसरल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भोपळा, कारले, दोडके, गिलका, काकडी, भेंडी, गवार, ढोबळी मिरची, हिरवी मिरची, वांगी यांसारख्या फळभाज्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतमालाला उठाव कमी झाला आहे. परिणामी बाजारभावात चांगली घसरण झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भेंडी १०, गवार २०, हिरवी मिरची ३५, कारले १०, गिलका १२, तर ढोबळी मिरची १५ रुपये प्रतिकिलो दराने विक्र ी झाली.पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबई तसेच उपनगरात शेतमाल पाठविला असला तरी उठाव नसल्याने दर घसरले आहेत, तर मध्यंतरी चार ते पाच दिवस पावसाने उघडीप दिल्याने मोठ्या प्रमाणात फळभाज्यांची आवक वाढली. त्यामुळे शेतमालाला उठाव आहे.मुंबई शहरात सुरू असलेला पाऊस फळभाज्यांची वाढलेली आवक आणि मालाला उठाव नसल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर काही प्रमाणात झाल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले आहे.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डvegetableभाज्याFarmerशेतकरी