शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

फुलांनी उत्पादक शेतकऱ्यांना दिला आर्थिक आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 01:03 IST

नायगाव : गेल्या काही दिवसांपासून मातीमोल भावाने विकल्या जाणाऱ्या फुलांनी यंदा मात्र उत्पादक शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आर्थिक आधार दिला आहे. अती पावसामुळे फुलांचे एकरी उत्पन्न घटल्यामुळे नवरात्रीत व दसऱ्याला चांगला दर मिळाल्याने उत्पादक बळीराजाच्या मातीतुन फुलांचा सुगंध दरवळला आहे.

ठळक मुद्देअसाच भाव दिवाळीत मिळण्याची आशा

नायगाव : गेल्या काही दिवसांपासून मातीमोल भावाने विकल्या जाणाऱ्या फुलांनी यंदा मात्र उत्पादक शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आर्थिक आधार दिला आहे. अती पावसामुळे फुलांचे एकरी उत्पन्न घटल्यामुळे नवरात्रीत व दसऱ्याला चांगला दर मिळाल्याने उत्पादक बळीराजाच्या मातीतुन फुलांचा सुगंध दरवळला आहे. नवरात्री, दसरा व दिवाळीत शेतकऱ्यांना हमखास आर्थिक आधार देणाऱ्या फुल शेतीला गेल्या दोन वर्षांपासून कधी अवकाळी तर कधी मातीमोल भावामुळे आर्थिक फटका बसत आहे. यंदाही अती पावसामुळे मोठ्या प्रमाणात फुल उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले होते.बदलत्या हवामान व पावसामुळे फुलांचे एकरी उत्पादन घटल्याने बाजारात फुलांची आवक घटुन मागणी वाढली. अशा परस्थितीतुन वाचलेल्या फुलांना नवरात्रीत चांगला भाव मिळाला होता. दसऱ्यामुळे बाजारात फुलांना मागणी वाढली. मात्र आवक घटल्यामुळे भावातही मोठी वाढ बघायला मिळाली. नवरात्रीत ४० ते ५० रुपये किलोने विकलेल्या झेंडुला रिववारी दिडशे ते दोनशे रुपये प्रति किलो दर मिळाला. दुपार नंतर तर बाजारात फुलांची टंचाई निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळाले.चौकट...गेल्या चार-पाच वर्षांचा विचार करता यंदा फुल लागवडीचे क्षेत्र लाँकडाऊनमुळे घटले आहे. अल्प लागवड होऊन पावसामुळे फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून यंदा प्रथमच फुलांचे दर शंभरीपार गेले आहे. वाढीव भावाचा फायदा हा कमी शेतकऱ्यांना झाला आहे. घटलेली आवक व वाढती मागणी लक्षात घेता दसऱ्या प्रमाणेच दिवाळीतही फुले भाव खाणार असे चित्र आहे.- गणेश कांगणे. फउल उत्पादक, दोनवाडे.मी गेल्या सात वर्षांपासून फुलशेती करत आहे. आजपर्यंत एकदा ही असा भाव मिळाला नाही मात्र यंदा फुलांना योग्य दर मिळाला असला तरी बदलत्या हवामानाबरोबर पावसामुळे उत्पादन घटल्याने अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. असाच भाव दिवाळीत मिळण्याची आशा आहे.- ज्ञानेश्वर दिघोळे. फुल उत्पादक. जायगाव. 

टॅग्स :FarmerशेतकरीNavratriनवरात्री