शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

उमेदवारी दाखल करण्याचा पहिला दिवस निरंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 10:10 PM

येवला : एप्रिल ते जून महिन्यात मुदत संपणाºया २५ ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान होणार आहे. ६ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. शनिवार आणि रविवार सुटीचा दिवस असल्याने सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास वेग येणार असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देयेवला : एप्रिल ते जून महिन्यात मुदत संपणाऱ्या २५ ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : एप्रिल ते जून महिन्यात मुदत संपणाºया २५ ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान होणार आहे. ६ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. शनिवार आणि रविवार सुटीचा दिवस असल्याने सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास वेग येणार असल्याचे चित्र आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नवीन प्रशासकीय तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात व्यवस्था केली आहे. १२ मार्चला संकष्टी चतुर्थी आणि १३ मार्चला रंगपंचमी असल्याने अर्ज भरण्यास उमेदवारांची गर्दी होणार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशन विक्र ी व अर्ज दि. ६ ते १३ मार्च दरम्यान सुटीचे दिवस वगळून सकाळी ११ वाजेपासून ३ वाजेपर्यंत तहसील कार्यालयात उपलब्ध असणार आहेत. प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी १६ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपासून होणार आहे.नामनिर्देशन अर्ज मागे घेण्यासाठी १८ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर उमेदवारांना चिन्ह देण्यात येणार आहे व त्याच दिवशी अंतिमरीत्या निवडणूक लढविणाºया उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.ग्रामपंचायतींसाठी दि. २९ मार्च रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपावेतो मतदान घेण्यात येणार असून, ३० मार्च रोजी मतमोजणी केली जाणार आहे. ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी इच्छुक उमेदवारांना आॅनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे. असा भरावा लागेल उमेदवारी अर्ज हस्तलिखित अर्ज कोणत्याही प्रकारे स्वीकारले जाणार नसून निवडणूक आयोगाने संकेतस्थळ विकसित केले आहे. निवडणूक लढवू इच्छिणाºया उमेदवारांना या संकेतस्थळावर जाऊन आपला लॉग इन आयडी व पासवर्ड वापरून नामनिर्देशनपत्रे भरावी लागणार आहेत. त्यानंतर आॅनलाइन नामनिर्देशनपत्राची छापील प्रत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे विहित मुदतीत सादर करावी लागणार आहे. सदस्यपदासाठी नामनिर्देशन पत्रासोबत उमेदवारांना आॅनलाइन फॉर्म, आॅनलाइन मालमत्ता दायित्व, गुन्हेगार नसल्याचे घोषणापत्र द्यायचे आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वय २१ वर्ष असावे. राखीव जागेसाठी शंभर, तर सर्वसाधारण जागेसाठी ५०० रुपये अनामत असून, १०० रुपयांच्या मुद्रांकावर २००१ नंतर तिसरे अपत्य नसल्याचे प्रतिज्ञापत्रात लिहून द्यावे लागणार आहे. या ग्रामपंचायतींचावाजला बिगूल देवळाणे, अंगुलगाव, तळवाडे-कौटखेडे, भुलेगाव, पारेगाव, नागडे, आडसुरेगाव, मातुलठाण, बल्हेगाव, वडगावबल्हे, बोकटे, आहेरवाडी-लहित-हाडपसवरगाव-जायदरे, खरवंडी-देवदरी, रहाडी, भारम, रेंडाळे, न्याहरखेडे खुर्द, न्याहरखेडे बुद्रुक, कोळगाव-वाईबोथी, अनकुटे-सावखेडे, डोंगरगाव-पिंपळखुटे खुर्द, पिंपळखुटे बुद्रुक, खामगाव, ममदापूर, खिर्डीसाठे, पन्हाळसाठे-पिंपळखुटे तिसरे, धामोडे, कुसमाडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत