शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

शेतकऱ्यांकडून शेतातच मळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 02:33 IST

निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी दिवसेंदिवस अवगत तंत्रज्ञान तसेच पारंपरिक पद्धतीला फाटा देत आहे.माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल यूगाची कास धरत शेतीत बदल करू लागले आहेत.

ठळक मुद्दे‌‌ निऱ्हाळे : शेतखळे नामशेष होण्याच्या मार्गावर

निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी दिवसेंदिवस अवगत तंत्रज्ञान तसेच पारंपरिक पद्धतीला फाटा देत आहे.माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल यूगाची कास धरत शेतीत बदल करू लागले आहेत.नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून उत्पादन वाढीकडे कल झुकवीत असुन शेती उत्पादकतेमधुन लाखोंचे उत्पादन आणि नसीब आजमवत आहे.गव्हु, बाजरी,ज्वारी पिकांबरोबर च नगदि पिके कोथिंबीर, भोपळा,कोंबी, फुलावर बरोबर मका, सोयाबीन भुईमूग सारख्या पिके करून लाखोंचे उत्पादन पदरी पाडून घेण्याकडे कल आहे.एकीकडे नवीन तंत्रज्ञान तर दुसरीकडे नामशेष होत चाललेली पारंपारिक शेतीपद्धती दिसून येत आहे. याचाच प्रत्येक शेती पद्धती तील साठवणूक करणारी शेतखळे हे एक होय. मात्र तंत्रज्ञान शेती अवजारामुळे पारंपरिक खळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.पुर्वी शेतकरी गावाच्या शिवारात अथवा शेताच्या कडेला एक गोल आकाराचे खळे पाणी शिंपुन त्यावर दोन चार बैलाच्या जोडीची गोल फिरवून खळे तूडवून मग ते शेणाने शेतकऱ्याची बायको सारवत असे त्या खळ्यावर शेतात पिकलेली बाजरी सोंगणी करून खळ्यावर सूडी रचुन ठेवत काम नाही त्यावेळी बाजरी सावडिने बायकांना बोलावून बाजरीचे कनस मोडत असे.मग कणसावर बैलाची पात हाकून दिवसभर कनसे मळून, महिला खळ्यातच तिवहिवर किंवा टिपावर उभी राहून बाजरी उपनून तयार करत असत.मात्र तंत्रज्ञानाच्या अवगत शेती अवजारामुळे शेतातच शेताच्या कडेला किंवा घरापुढे मोठा प्लॉस्टीकचा कागद आनून त्यावरच धान्य काढणीचे उपनेर आनून तासाभरात बाजरि असो कि गहू तयार होतात. त्यामुळे खळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे तर दिवसेनदिवस पारंपरिक पद्धतीने शेती कडे दुर्लक्ष होत आहे तर अवगत शेती मुळे मजुर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे.यात्रीकिकरणा मुळे आता मजूर वर्ग हि कमी लागत आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती