शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मुळाणे येथे डोंगऱ्या देव उत्सवास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 17:46 IST

वरखेडा : उत्तर महाराष्ट्रातील सातपूडा व सह्याद्रीच्या पर्वत रांगेत, अतिदुर्गम भागात डोंगराच्या कुशित असलेल्या दिंडोरी तालुक्यातील मुळाणे येथे डोंग-या देव उत्सवात सुरूवात झाली असून पारंपारिक पद्धतीने विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

ठळक मुद्देमार्गशीर्ष पौर्णिमेला सांगता : आदीवासी भागात वातावरणात उत्साह

वरखेडा : उत्तर महाराष्ट्रातील सातपूडा व सह्याद्रीच्या पर्वत रांगेत, अतिदुर्गम भागात डोंगराच्या कुशित असलेल्या दिंडोरी तालुक्यातील मुळाणे येथे डोंग-या देव उत्सवात सुरूवात झाली असून पारंपारिक पद्धतीने विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.आदिवासींच्या जीवन संघर्षाच्या वाटचालीत परंपरागत चालत आलेल्या सामुदायिक उत्सवांना, व्रतांना जपण्याचे काम आदिवासी समाज आजही मनोभावे करीत आहे. डोंगऱ्यादेव हे आदिवासींचे अतिशय खडतर व तितकेच महत्वाचे व्रत मानले जाते. हे व्रत आदिवासींच्या विविध जमातीपैकी प्रामुख्याने कोकणा, महादेवकोळी, भिल्ल, वारली, पावरा, मावची आदी जमातीचे लोक मोठ्या प्रमाणात साजरा करतात. डोंगऱ्यादेव हे व्रत सामुदायिकरित्या पार पाडणारे नाशिक जिल्ह्यातील कळवण, पेठ, सुरगाणा, बागलाण, दिंडोरी, ईगतपूरी व त्रंबकेश्वर हे आदिवासी तालुके आहेत. सालाबादा प्रमाणे या वर्षीही सर्वत्र डोंगऱ्यादेव या व्रताच्या कार्यक्रमास नुकतीच सुरुवात झाली आहे.महिनाभरापासून तयारीप्रत्येक गावाच्या अगर विभागाच्या प्रथेनुसार आदिवासी डोंगऱ्यादेव हे व्रत तीन किंवा पाच वर्षांनी पाळतात. नियोजित वर्षाच्या मकशी म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येला हे व्रत सुरु होते, आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला त्याची सांगता होते. साधारणतः पंधरा दिवस पाळले जाणारे हे व्रत आदिवासी अलीकडे आठ ते दहा दिवसच पाळतात. ज्या गावात हे व्रत असते त्या गावातील आदिवासी या व्रताची महिनाभरापासून तयारी करतात.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासSocialसामाजिक