शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

भीती हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू :  नरेंन गोईदानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:31 AM

भीती हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू असून जीवनात असामान्य कर्तृत्व करायचे असेल तर सर्वप्रथम मनात असलेल्या भीतीला पराभूत करण्याची गरज आहे. मनात भीती बाळगल्याने आपल्यामधील क्षमतांचा विसर पडतो आणि कायम मनात भीती बाळगल्याने आपल्याला आपल्या क्षमता विसरण्याची सवयी होऊन त्याचा परिणाम कामावर होतो.

नाशिक : भीती हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू असून जीवनात असामान्य कर्तृत्व करायचे असेल तर सर्वप्रथम मनात असलेल्या भीतीला पराभूत करण्याची गरज आहे. मनात भीती बाळगल्याने आपल्यामधील क्षमतांचा विसर पडतो आणि कायम मनात भीती बाळगल्याने आपल्याला आपल्या क्षमता विसरण्याची सवयी होऊन त्याचा परिणाम कामावर होतो. त्यातून विविध प्रकारची संकटे निर्माण होत असल्याचे प्रतिपादन लाइफ स्कूलचे संस्थापक नरेंन गोईदानी यांनी केले.के. के. वाघ शिक्षण संस्थेतर्फे रावसाहेब थोरात सभागृहात मंगळवारी (दि.१९) कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृती व्याख्यानमालेचे ४८ वे पुष्प गुंफताना नरेंन गोईदानी यांनी ‘चलो कुछ कमाल करें’ या विषयावर व्याख्यान देताना मनुष्याच्या जीवनात भीतीमुळे होणारे परिणाम याविषयी मार्गदर्शन करताना त्यापासून दूर राहण्याचे विविध पर्यायही सुचविले. ते म्हणाले, की जीवनात अनेक आव्हाने येतील, अपयशाला सामोरे जावे लागेल. परंतु प्रतिकाराची शक्ती आपल्यात असेल तर आपल्यावर भीती हावी होणार नाही. चांदोरी येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर उपासनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या व्याख्यानप्रसंगी व्यासपीठावर के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर, तंत्रनिकेतनचे प्राचार्य पी. टी. कडवे, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. जैन, चांदोरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ, प्रा. डॉ. एस. एस. साने आदी उपस्थित होते.

टॅग्स :collegeमहाविद्यालयcultureसांस्कृतिक