शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पावसाच्या दमदार हजेरीने शेतकरी सुखावलेे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:20 IST

गुरुवारी नाशिक शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाची हजेरी कायम राहिली. त्यामुळे दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. शहर व परिसरात सकाळपासून ...

गुरुवारी नाशिक शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाची हजेरी कायम राहिली. त्यामुळे दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. शहर व परिसरात सकाळपासून पाऊस कायम असल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम झाला. सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरात २४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. भीज पाऊस असल्याने अनेक जुन्या घरांना गळती लागली तर शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचून खड्डे निर्माण झाले.

चौकट===========

धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम

धरण क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर दिवसभर कायम राहिला. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, धरणांमध्ये ५७ टक्के जलसाठा झाला असून, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ८२ टक्के पाणी साठल्यामुळे व त्र्यंबकेश्वर, अंबोली परिसरात पाऊस सुरू असल्याने धरणाची सुरक्षितता लक्षात घेता रात्रीतून पाणी सोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इगतपुरी परिसरातही संततधार सुरू असून दारणा धरण ८१ टक्के भरले आहे.