शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 15:10 IST

पिंपळगाव बसवंत : अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने उभे राहण्याची गरज आहे. सरसकट कर्जमाफी हाच एकमेव पर्याय असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले. सोमवारी निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरातील शिरवाडे वणी येथील रतन हरी निफाडे यांच्या नुकसानग्रस्त द्राक्ष बागेची पाहणी शेट्टी यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते.

पिंपळगाव बसवंत : अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने उभे राहण्याची गरज आहे. सरसकट कर्जमाफी हाच एकमेव पर्याय असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले. सोमवारी निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरातील शिरवाडे वणी येथील रतन हरी निफाडे यांच्या नुकसानग्रस्त द्राक्ष बागेची पाहणी शेट्टी यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रांतिक सदस्य साहेबराव मोरे, उत्तर महाराष्ट्र सचिव सोमनाथ बोराडे, प्रवक्ते संदीप जगताप, जिल्हा अध्यक्ष सुधाकर मोगल, जिल्हा कार्याध्यक्ष निवृत्ती घारे, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब तास्कर, दिंडोरी तालुका अध्यक्ष सचिन कड आदी उपस्थित होते.परतीच्या पावसामुळे शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे. कारण नुकसान लाखोंच्या पटीने आहेत जर या शेतकºयांना दिलासा द्यायचा असेल तर ज्या पद्धतीने महापुराच्या वेळी जो निर्णय सरकारने घेतला होता. त्याच पद्धतीने आता परतीच्या मान्सूनमूळे ज्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्या पिकांवर काढलेल्या पीक कर्ज माफ केले पाहिजे व ज्या शेतकºयांनी पीक कर्ज काढलेले नाही. त्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापकाच्या तिप्पट रक्कम दिली पाहिजे .ज्या शेतकºयांनी पिकविम्यासाठी पैसे भरले आहे.त्या शेतकºयांना विम्याचा क्लेम देण्याच्या संदर्भात ताबडतोब सांगितले पाहिजे असे झाले तर शेतकरी पुन्हा उभा राहू शकतो. अन्यथा शेतकरी उध्वस्त होईल सरकार कोणाचेही पक्षाचे येवो हे करावाच लागणार आहे नाहीतर पुढच्या काही काळात संपूर्ण महाराष्ट्रभर आत्महत्यांचे प्रमाण वाढणार आहे त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असेही यावेळी शेट्टी म्हणाले. यावेळी शेतकरी शरद काळे , संजय निफाडे ,शिवराम रसाळ ,शरद निफाडे , अरूण निफाडे, रामदास काळे, किरण निफाडे ,नंदू निफाडे ,महेश काळे, नितीन निखाडे ,नामदेव वाटपाडे ,उत्तमराव निफाडे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक