शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

समृद्धी महामार्गाला जागा  देण्यासाठी शेतकऱ्यांची रीघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 02:00 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीने जागा देऊन पाचपट मोबदलाचा लाभ मिळविण्यासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक असल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांनी हेवेदावे बाजूला ठेवून जमिनीची संमती देण्यासाठी तहसील, प्रांत कार्यालयात रीघ लावली आहे.

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीने जागा देऊन पाचपट मोबदलाचा लाभ मिळविण्यासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक असल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांनी हेवेदावे बाजूला ठेवून जमिनीची संमती देण्यासाठी तहसील, प्रांत कार्यालयात रीघ लावली आहे. शासनाने यापूर्वीच सक्तीने भूसंपादन करण्याची अधिसूचना जारी केली असून, त्याची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. समृद्धीसाठी ८५ टक्के जमिनीचा ताबा शासनाला मिळाला आहे.  समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील सुमारे ४९ गावांमध्ये जमिनीची खरेदी करण्यात  येत असून, त्यासाठी शासनाने बाजारभावाच्या पाचपट मोबदला देऊ केला आहे.  परंतु सुरुवातीला शेतकºयांनी या महामार्गाला व जमीन देण्यास विरोध केल्याने काहीशा उशिराने जमिनी ताब्यात घेण्यास सुरुवात झाली होती. परंतु अशा परिस्थितीत जमिनीचा मोबदला चारपटच मिळणार आहे. त्यामुळे शेतकºयांनी नुकसान करून घेण्यापेक्षा संमतीने जागा देण्याची तयारी दर्शविली असून, शासनाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून करण्यात येणार असल्याने तत्पूर्वीच शेतकºयांनी आपापसातील हेवेदावे तसेच न्यायालयीन दावे मागे घेत शासनाला जमीन देण्याची तयारी दर्शविली आहे. इगतपुरी तालुक्यात शासकीय व खासगी मिळून जवळपास ८५ टक्के संपादन झाले असून, जागा देण्यासाठी दररोज शेतकºयांची रीघ लागत असल्याने आणखी दोन टक्क्याने संपादन वाढण्यास मदत होणार आहे. आजपावेतो जिल्ह्णातील सहा हजार जागामालक शेतकºयांकडून समृद्धीसाठी जागा खरेदी करण्यात आली आहे.  गेल्या दीड वर्षापासून शासनस्तरावर शेतकºयांची समजूत काढून त्यांना जमीन देण्याचे काम सुरू आहे. साधारणत: ८० टक्के जमीन ताब्यात आल्यानंतर उर्वरित जमिनीचे सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. जे शेतकरी संमतीने जागा देणार नाहीत, त्यांची जागा सक्तीने घेतली जाईल व त्यासाठी निवाडे जाहीर केले जाणार आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय