शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पाथरे परिसरातील शेतकरी पावसाअभावी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 00:13 IST

पाऊस लांबल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाअभावी हातची पिके वाया जात असल्याने शेतकरी वर्गात निराशेचे वातावरण पसरले आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शेतातच सोयाबीन सुकले, बाजरीने माना टाकल्या असून, मूग वाया जाण्याची भीती आहे. ऊसही गुरांना खाण्यासाठी टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

ठळक मुद्देअस्मानी संकट : सोयाबीन, बाजरीसह मूग वाया जाण्याची भीती

पाथरे : पाऊस लांबल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाअभावी हातची पिके वाया जात असल्याने शेतकरी वर्गात निराशेचे वातावरण पसरले आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शेतातच सोयाबीन सुकले, बाजरीने माना टाकल्या असून, मूग वाया जाण्याची भीती आहे. ऊसही गुरांना खाण्यासाठी टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.मका, सोयाबीन, बाजरी, मूग, भुईमूग, ऊस, डाळिंंब, भाजीपाला, फळे, भोपळा, गाजर, रताळे आदी पिके पाण्यावाचून जळू लागली आहेत. खरीप हंगाम पूर्णपणे वाया जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पाऊस झाला तर किमान आर्थिक बजेट कोलमडणार नाही या आशेने शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. जूनपाठोपाठ जुलै महिना कोरडा जात आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात नाही तर पुढचे महिने पाऊसपडणार नाही ही शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरू शकते.शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.पिके उभी करण्यासाठी कोरोनाकाळात मोठा खर्च केला; मात्र आता पाऊस पडला तरच हा खर्च निघू शकतो, अन्यथा शेतकºयांवर उपासमारीची वेळ येईल यात शंका नाही. कोरोनाकाळात भाजीपाला, फळे आदींसह शेतपिकांना बाजार मिळत नाही. त्यातच पाऊस नसल्याने परिस्थिती अवघड होते आहे. दररोज पावसाचे वातावरण होते, ढग जमा होतात; परंतु पाऊस न पडल्याने निराशा पदरी पडत आहे. आज पाऊस होईल, उद्या होईल, या आशेवर असणाºया शेतकºयांच्या पेरण्या आता वाया जात असल्याची भीती आहे. शेतकºयांनी केलेला खर्च व मजुरीही निघणार नाही, अशी परिस्थिती आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीRainपाऊस