शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

उच्चांकी दरामुळे शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 18:41 IST

सध्या कांद्याचे दर चांगलेच वधारल्यामुळे तालुक्यातील शेतकºयांचा कांदा लागवडीकडे कल दिसून येत आहे. परिणामी, कांद्याची विक्र मी लागवड होण्याची चिन्हे दिसत आहेत. कांद्याच्या दरवाढीमुळे माध्यमांमध्ये सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे नाराजी व्यक्त होत असून, शेतकºयांना समजून घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देदरवाढीच्या उलटसुलट चर्चांमुळे शेतकऱ्यांत नाराजी

देवळा : सध्या कांद्याचे दर चांगलेच वधारल्यामुळे तालुक्यातील शेतकºयांचा कांदा लागवडीकडे कल दिसून येत आहे. परिणामी, कांद्याची विक्र मी लागवड होण्याची चिन्हे दिसत आहेत. कांद्याच्या दरवाढीमुळे माध्यमांमध्ये सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे नाराजी व्यक्त होत असून, शेतकºयांना समजून घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मध्यंतरी अवकाळी पावसामुळे रब्बीचा हंगाम लांबणीवर पडला होता. शेतीची कामे खोळंबल्यामुळे शेतकरी चिंतित होते. सर्वत्र विहिरींना चांगले पाणी असल्यामुळे शेतकरी रब्बी हंगामासाठी शेतीची मशागत करण्यात व्यस्त झाले आहेत. बैलांचा सांभाळ करणे परवडत नसल्यामुळे शेती मशागतीसह सर्व कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने करण्यावर भर दिला जात आहे. कांदा उत्पादक शेतकºयांनी रब्बी हंगामासाठी आतापर्यंत तीनवेळा उन्हाळी कांद्याचे बियाणे शेतात टाकले, परंतु सततच्या पावसामुळे ते बियाणे खराब झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले होते. कांदा बियाणाचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला व बियाणाचे दर गगनाला भिडले. परंतु यातून मार्ग काढत शेतकºयांनी १५ दिवसांपूर्वी पुन्हा उन्हाळी कांद्याचे बियाणे शेतात टाकले व निसर्गाने साथ दिल्यामुळे कांद्याची रोपे चांगल्या स्थितीत दिसत आहेत. सदर रोपे जानेवारी महिन्यात लावणी योग्य झाल्यानंतर सर्वत्र मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची आवक सुरू होईल. सध्या मात्र शेतकºयांच्या घरातदेखील कांद्याची चणचण भासत आहे. 

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीonionकांदा