शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 10:38 PM

शासनच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध अनुदानित योजना राबविल्या जात असल्याने शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन शेतीत प्रगती करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर यांनी केले.

पाटोदा : शासनच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध अनुदानित योजना राबविल्या जात असल्याने शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन शेतीत प्रगती करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर यांनी केले.येवला तालुक्यातील पाटोदा येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने निर्यातक्षम द्राक्ष बाग उत्पादन व किसान गप्पा गोष्टी अंतर्गत चर्चासत्र व प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. त्याप्रसंगी बनकर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना तालुकाप्रमुख रतन बोरनारे, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, डॉ. आंबरे आदी उपस्थित होते. भास्कर नाईकवाडी यांनी सूत्रसंचालन केले. जनार्दन क्षीरसागर यांनी आभार मानले. कृषी सहायक प्रकाश जवणे, साईनाथ कालेकर यांनी नियोजन केले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती