शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

डोक्यावर पाणी आणून भात रोपे जगविण्यासाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 12:51 IST

पेठ - पावसाचे माहेरघर असलेल्या पेठ तालुक्यात या वर्षी पावसाने दडी मारल्याने भातासह नागलीची लावणी रखडली असून रोपे तयार असली तरी पाऊस नसल्याने लावणी करता येत नाही. शिवाय शेतकऱ्यांना डोक्यावर पाणी आणून रोपे जगवण्याची वेळ आली आहे.

पेठ - पावसाचे माहेरघर असलेल्या पेठ तालुक्यात या वर्षी पावसाने दडी मारल्याने भातासह नागलीची लावणी रखडली असून रोपे तयार असली तरी पाऊस नसल्याने लावणी करता येत नाही. शिवाय शेतकऱ्यांना डोक्यावर पाणी आणून रोपे जगवण्याची वेळ आली आहे.साधारण जूलै महिन्याच्या मध्यावर दरवर्षी भाताची लावणी पूर्ण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यानुसार याही वर्षी नियोजन केले मात्र पाऊस लांबल्याने रोपे तयार असली तरी लावणीसाठी शेतात पाणी साचले नसल्याने शेतकर्यांना इकडून तिकडून पाणी आणून लावणी करावी लागत आहे. डोंगर उतारावर असलेले नागलीची रोपे करपू लागली आहेत. रोपे वाचवण्यासाठी डोक्यावर हंडयाव्दारे पाणी आणून शेतकरी धडपड करत आहेत. अजून काही दिवस पावसाने दडी दिल्यास पेठ तालुक्यातील शेतकºयांचा खरीप हंगाम वाया जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.--------------------कृषी विभागाच्या या वर्षी पेठ तालुक्यातील शेतकर्यांना आधूनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून अद्ययावत भात रोपवाटिका विकिसत करण्यात आल्या आहेत. मात्र पावसाने ओढ दिल्याने भाताची आवणी लांबणीवर पडल्यास त्याचा उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरून कृषी विभागाच्या वतीने शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. ज्यांना जलसिंचनाची सुविधा आहे. त्या शेतकºयांनी भाताची लावणी सुरू करावी.-अरविंद पगारे, तालुका कृषी अधिकारी पेठ----------------------------------दरवर्षी आषाढी एकादशीला भाताची लावणी करून शेतकरी वारीला जात होते. या वर्षी वारी बंद असूनही पावसामुळे भाताची लावणी करता येत नाही. शेतात भात, नागाली सह फळझाडांची रोपे तयार झाली आहेत. रोपांची अधिक वाढ झाल्यास उत्पन्नात घट होते. त्यामूळे शेतकरी अडचणीत सापडण्याची चिन्हे दिसत आहेत.-रतन महाले,शेतकरी, पेठ

टॅग्स :Nashikनाशिक