शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

जुलै संपत आला तरीही शेती कोरडीच; अवघी ७५ टक्के पेरणी

By संदीप भालेराव | Updated: July 27, 2023 13:08 IST

दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी चिंतेत

नाशिक : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर सुरू असल्याने शेती पिकांचे नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झालेली असताना नाशिक जिल्हा मात्र अजूनही कोरडाच आहे. जुलै महिना संपत आला असताना ही जिल्ह्यातील पेरणी अवघी ७५ टक्के इतकीच झाली असल्याने अनेक तालुक्यांमध्ये दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. सध्या जिल्ह्यात केवळ रिमझिम पावसाचा वर्षाव होत असल्याने त्यावरच पेरणी टिकून असल्याचे एकूणच चित्र आहे.

राज्यात वरुणराजाची कृपादृष्टी बरसणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केल्यानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमधील धरणे भरली आहेत तर काही धरणांमधून विसर्ग करावा लागला आहे. संपूर्ण राज्यात पाऊस बरसला असताना नाशिकवर मात्र पावसाची अजूनही कृपादृष्टी झालेली नाही. त्याचा फटका शेती कामांना बसला असून जिल्ह्यात केवळ ७२ टक्के इतकीच पेरणी क्षेत्र झाले आहे. अजूनही पुरेसा पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे.

जून महिन्याच्या सुरुवातील जिल्ह्यात चांगल्या पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर मात्र पावसाने दिलेली ओढ कायम असून अधून मधून बरसणाऱ्या पाऊसधारा व्यतिरिक्त दमदार पावसाला म्हणावी तशी सुरुवात झालेली आहे. पावसाचे तालुके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पाऊस झाला असला तरी तेथेही जेमतेम पेरणी झाल्याचे दिसून येते. त्र्यंबकेश्वरला ४०.३५ तर इगतपुरीत ७१.३१ टक्के इतकी पेरणी झाली आहे. येवल्यामध्ये कापसाचे क्षेत्र असल्यामुळे याठिकाणी १०५ टक्के इतकी कापूस लागवड झाल्याचे दिसून येते.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक