शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

मध्य रेल्वेची सेवा पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 18:22 IST

प्रवाशांकडून समाधान : पावसाचा जोर ओसरला

ठळक मुद्देगोदान एक्सप्रेस दुपारी २ वाजता इगतपुरी स्थानकात आल्याने प्रवाशी वर्गाने समाधान व्यक्त केले

इगतपुरी : दहा दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे कोलमडलेली मध्य रेल्वेची सेवा आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पावसामुळे विस्कळीत झालेली रेल्वेसेवा पूर्वपदावर आणण्याकरीता रेल्वे प्रशासनाला तब्बल दीड दिवस लागला.सोमवारी (दि.५) सकाळी मनमाडहून मुंबईला जाणारी गोदावरी एक्सप्रेस इगतपुरी रेल्वे स्थानकात ११.३० वाजता पोहोचली तर कुर्ला टर्मिनलहून निघालेली गोदान एक्सप्रेस दुपारी २ वाजता इगतपुरी स्थानकात आल्याने प्रवाशी वर्गाने समाधान व्यक्त केले. हळूहळू रेल्वे सेवा पूर्व पदावर येत असल्याचे रेल्वे प्रशासना कडुन सांगण्यात आले. रविवारी परिसरात मोठया प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने मध्य रेल्वेच्या मुंबई व कसारा स्थानकावर पाणी साचले होते त्यामुळे दुरंतो एक्सप्रेस इगतपुरी स्थानकात पहाटेपासून थांबविण्यात आली होती. तब्बल १३ तासांनी ही गाडी इगतपुरी रेल्वे स्थाकात रद्द करण्यात आली त्यामुळे त्यातील प्रवाशांना रेल्वे प्रशासन, प्रांतअधिकारी राहुल पाटील व तहसिलदार वंदना खरमाळे यांच्या आदेश नुसार इगतपुरी बस आगारातील दहा ते बारा बस उपलब्ध करून देण्यात येऊन त्यांना कल्याण स्थानकापर्यंत सुखरूप पोहोचविण्यात आले तर काही प्रवाशांनी खाजगी वाहनाने पुढील प्रवास केला .इन्फोरद्द झालेल्या रेल्वे गाडयामनमाड पंचवटी एक्सप्रेस, राज्य राणी एक्सप्रेस, इगतपुरी शटल, मुंबई पॅसेंजर, मनमाड पुणे शटल आदी गाडया रेल्वे प्रशासनाने सोमवारी (दि.५) रद्द केल्या. सकाळी अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक सकाळ पर्यंत बंद होती.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे