शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नैराश्यातून वर्षभरात २७६ जणांकडून आयुष्याचा शेवट

By विजय मोरे | Updated: January 12, 2019 00:25 IST

नाशिक : आर्थिक प्रश्न, कौटुंबिक तंटे, नोकरी- व्यवसायातील ताणतणाव, शारीरिक व्याधी व क्षणभराचा संताप या प्रमुख कारणांमुळे नैराश्याच्या गर्तेत ...

ठळक मुद्देपुरुषांचे प्रमाण अधिक : गळफास, विषारी औषधांचे सेवन;समुपदेशनाची आवश्यकता

नाशिक : आर्थिक प्रश्न, कौटुंबिक तंटे, नोकरी- व्यवसायातील ताणतणाव, शारीरिक व्याधी व क्षणभराचा संताप या प्रमुख कारणांमुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या शहरातील २७६ नागरिकांनी जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षात आत्महत्येचा मार्ग पत्करून जीवन संपविल्याचे वास्तव समोर आले आहे़ विशेष म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांमध्ये १८५ पुरुष तर ९२ स्त्रियांचा समावेश आहे़ नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे़शहरातील प्रत्येक नागरिकाच्या भौतिक सुख-सुविधांबाबत अपेक्षा वाढलेल्या आहेत़ तर दुसरीकडे नोकरी, व्यवसाय वा उद्योग करताना बहुतांशी सर्वसामान्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो़ याचा परिणाम कौटुंबिक जीवन, नातेसंबंध व स्वास्थ्यावर होतो़ नोकरी, व्यवसायात अहोरात्र मेहनत घेऊनही अपेक्षापूर्ती न झाल्यास नैराश्येत सापडून आत्महत्येचा मार्ग जवळ करीत आहेत़ गळफास, विषारी औषध, विहिरी, नदीच्या पात्रात उडी, स्वत:ला जाळून घेणे, इमारतीवरून उडी मारून वा रेल्वे या मार्गांचा आत्महत्येसाठी सर्रास वापर केला जात असल्याचे समोर आले आहे़शहरातील १९९ आत्महत्या या गळफास, ५९ विषारी औषध सेवनाने तर १८ जणांनी पाण्यात जीव देऊन आत्महत्या केली आहे़ सिडको परिसराचा अंतर्भाव असलेले अंबड पोलीस ठाणे, नाशिकरोड व पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत सर्वाधिक आत्महत्येच्या घटना घडलेल्या आहेत़ यामध्ये अल्पवयीन मुलांसह वयोवृद्धांचाही समावेश आहे.काही आत्महत्या या केवळक्षणिक संतापातून झालेल्याआहेत़

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी