शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

शिक्षण आणि मानवी जीवनात विसंगती : रमेश पानसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:24 IST

भारतातील व्यक्तींची दैनंदिन जीवन प्रणाली व शिक्षण यांच्यात कोणताही ताळमेळ बसताना दिसून येत नाही किंबहुना देशातील मानवी जीवन आणि शिक्षण यात मोठ्या प्रमाणात विसंगती असल्याचे असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी व्यक्त केले आहे.

नाशिक : भारतातील व्यक्तींची दैनंदिन जीवन प्रणाली व शिक्षण यांच्यात कोणताही ताळमेळ बसताना दिसून येत नाही किंबहुना देशातील मानवी जीवन आणि शिक्षण यात मोठ्या प्रमाणात विसंगती असल्याचे असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी व्यक्त केले आहे.क्रांतिवीर व्ही. एन. नाईक महाविद्यालयात शिक्षण बदलतंय! आपणही बदलूया का? या विषयावर बोलताना त्यांनी शिक्षक ांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष संस्थेचे शिक्षणाधिकारी साहेबराव कुटे यांच्यासह व्यासपीठावर प्राचार्य डॉ. शांताराम बडगुजर उपस्थित होते. रमेश पानसे म्हणाले, आजची शिक्षणपद्धती विसाव्या शतकातील असून, त्यात व आजच्या व्यवहार ज्ञानात मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाली आहे. जो शिकण्यासाठी मदत करतो तोच खरा शिक्षक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.विद्यार्थ्याला स्वत: विचार करता यावा, त्याच्या कल्पकतेला वाव मिळावा ही उद्दिष्टे समोर ठेवून शिक्षकाने काम केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शांताराम बडगुजर यांनी केले. प्रा. शरद काकड यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

टॅग्स :Teacherशिक्षकNashikनाशिक