शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

इगतपुरीच्या पूर्व भागात पर्जन्यवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 5:48 PM

नांदूरवैद्य -: इगतपुरी तालुक्याच्या पूर्वभागात काल शनिवार पासून सुरु असलेले पाऊसाचे थैमान कायम असून, अनेक गावांचा संपर्क तुटून मुंढेगाव ...

ठळक मुद्दे नांदूरवैद्य -: इगतपुरी तालुक्याच्या पूर्वभागात काल शनिवार पासून सुरु असलेले पाऊसाचे थैमान कायम असून, अनेक गावांचा संपर्क तुटून मुंढेगाव मार्गाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. जोरदार मुसळधार पाऊसाने पूर्वभागात चांगलेच झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले

नांदूरवैद्य -: इगतपुरी तालुक्याच्या पूर्वभागात काल शनिवार पासून सुरु असलेले पाऊसाचे थैमान कायम असून, अनेक गावांचा संपर्क तुटून मुंढेगाव मार्गाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. जोरदार मुसळधार पाऊसाने पूर्वभागात चांगलेच झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.परिसरातील नदीपात्रानी धोक्याची पातळी ओलांडली आहे. ओंडओहोळ नदीपात्रावरील पुलावरून भयंकर पाणी असल्याने मुंढेगाव ते घोटीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली तर जानोरी, बांडेवाडी आदी बारा वाड्याचा संपर्क तुटला आहे. परिसरातील काही दुभती जनावरे बेपत्ता झाली आहे. बेलगाव कुर्हे येथील नदीपात्राला पूर आल्यामुळे येथील स्मशानभूमी पाण्यात गेली होती.मुसळधार पावसामुळे शेतीत पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांच्या भात रोपांची नुकसान झाली आहे. लष्कर हद्दीतून आलेले पुराचे पाणी एकरूप झाल्याने अस्वली स्टेशन परिसरातील १०ते १५ गावांचा संपर्क तुटला आहे.ओंडओहोळ नदीपात्राने धोक्याची पातळी ओलांडल्याने वाहनधारकांना यामुळे माघारी फिरावे लागले. सतत रात्रीपासून मुसळधार पडणार्या पावसामुळे परिसरात जनजीवन विस्कळीत झाले होते. परिसरातील अस्वली स्टेशन, जानोरी, बारा वाड्या संपर्क तुटला आहे.परिसरातील शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे . बेलगाव कुº्हे येथील नदीपात्र ओहरपलो झाले होते तर ओंडओहोळ नदीपात्र ओसंडून वाहत होते दरम्यान अजून मुसळधार पाऊस पडला तर परिसरातील संपर्क तुटण्याची दाट शक्यता आहे.अतिवृष्टीच्या पाशर््वभूमीवर प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे आपत्ती व्यवस्थापन समिती नियोजन तालुक्यात केलेनाही अशी नागरिकांची तक्रार आहे. नागरिकांना धोक्याच्या सूचना मिळत नसल्याच्या संतप्त प्रतिक्र या नागरिकांनी व्यक्त केल्या.नदीशेजारी विजपंपात पुराचे पाणी शिरल्याने अनेक शेतकऱ्यांचे विजमीटर निकामी झाले आहेत. त्यामुळे शेतकº्यांना नवीन मिटरसाठी मोठा भुर्दंड बसणार आहे.------------------अतिवृष्टीच्या पाशर््वभूमीवर प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे आपत्ती व्यवस्थापन समिती नियोजन तालुक्यात केलेले नसल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा काय करीत आहे? अशा प्रश्नांचा भडीमार संतप्त नागरिकांनी व्यक्त केला.------------