शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

दसरा,दिवाळीत झेंडु भाव खाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 01:46 IST

जानोरी : सतत पडणारा पाऊस कोरोनाचे सावट , सण उत्सवांवर आलेल्या मयार्दा यामुळे जिल्ह्यात यावषर्प झेंडु लागवड कमी झाली असून नवरात्र, दसरा, दिवाळीत झेंडुची फुल भाव खातील असा अंदाज र्वतविला जात आहे. मागील सहा महिन्यांपासून मंदिर बंद असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना झेंडु मातीमोल दराने विकावा लागत आहे.

ठळक मुद्देमंदिर बंद : कोरोनाच्या भितीमुळे यावषर्प लागवड कमी

जानोरी : सतत पडणारा पाऊस कोरोनाचे सावट , सण उत्सवांवर आलेल्या मयार्दा यामुळे जिल्ह्यात यावषर्प झेंडु लागवड कमी झाली असून नवरात्र, दसरा, दिवाळीत झेंडुची फुल भाव खातील असा अंदाज र्वतविला जात आहे. मागील सहा महिन्यांपासून मंदिर बंद असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना झेंडु मातीमोल दराने विकावा लागत आहे.जिल्हत चार ते पाच हजार एकरवर झेंडुची लागवड होते. काही शेतकरी दसरा दिवाळीचा सीजन पुरताच झेंडु लावतात तर काही शेतक?्यांकडे वषार्तील बाराही महिने झेंडु उपलब्ध असतो. कोरोनामुळे झेंडु विकला जाईल की नाही याचा कोणताही अंदाज नसल्यामुळे यावषर्प अनेक शेतकऱ्यांनी झेंडु लागवडीला फाटा दिला आहे. तर काहींनी आंतरपिकम्हणून झेंंडुची लागवड केली आहे. यातुन एकाच जमीनीत दोन पिक घेउऊन खचार्चा ताळमेळ बसविण्याचा शेतकºयांचा प्रयत्न असतो. सध्या मंिदर बंद असल्यामुळे झेंडुला मागणी नाही त्यामुळे शेतकºयांना अगदी कमी किमतीत माल विकावा लागत आहे.मुंबई बाजारात तर अगदी दहा रुपये किलोने झेंंडु विकावा लागत आहे. तर नाशिक बाजारात २० ते ३० रुपये किलोपर्यंतचा दर मिळत असल्याचे शेतक?्यांनी सांगितले. गणपती उत्सवाच्या काळात मात्र झेंडुचे दर थोड्याफार प्रमाणात वाढले होते. यावर्षी गणेशोत्सवात झेंडूच्या फुलांनी शंभर रुपये पासून ते दोनशे रुपये पर्यंत किलोचा भाव मिळाला होता.परंतु गणेशोत्सव संपल्यानंतर झेंडू उत्पादकांना पाच रुपयांपासून ते दहा रुपयांपर्यंत किलो भावाने झेंडू विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे झेंडू उत्पादकांना खचर्ही निघेना झाला आहे. पंधरा दिवसापूर्वी तर काही शेतकºयांनी भाव नसल्याने झेंडूचे फुले फेकून देण्यात आले होते .अतिशय महागडी रोपे विकत घेऊन झेंडूची लागवड केली आहे. तसेच ६०ते ७० हजार रुपये खर्च करून झेंडूचे उत्पादन घेतले आहे परंतु सध्या झेंडूच्या फुलांना भाव नसल्याने खचर्ही निघेना असे झाले आहे. पाच-सहा दिवसावर नवरात्रोत्सव येत आहे या नवरात्रोत्सवात झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असते. त्यामुळे या नवरात्रातच झेंडूच्या फुलांचे पैसे होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे.विलास काठे, शेतकरी, जानोरीकोरोनामुळे विक्रीबाबत संभ्रम असल्याने यावषर्प झेंडुची लागवड कमी झाली आहे. आम्ही द्राक्ष बागेत आंतरपीक म्हणून झेंडु लागवड केली आहे. दसरा दिवाळीत भाव मिळेल अशी अपेक्षा आहे. आमच्याकडे गुलाबही असल्याने आमचा माल मुंबई, सुरत येथील बाजारात जातो. मागणी अभावी सध्या मुंबईत झेंडु दहा रुपये किलोने विकावा लागत आहे. - शिवाजी शेवकर, फुल उत्पादक शेतकरी, कसबे सुकेणे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीNavratriनवरात्री