शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
4
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
5
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
6
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
7
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोड्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
8
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
9
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
10
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
11
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
12
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
13
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
15
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
16
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
17
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
18
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
19
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
20
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत  देवनदीतील बंधाऱ्यांची दुुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:10 IST

बंधायांची कामे दर्जेदार होण्यासाठी शेतकºयांनी कामांवर लक्ष ठेवले पाहिजे. चांगले काम झाले तर सिंचनाच्या समस्या कमी होण्याबरोबरच पुढच्या पिढीपर्यंत अशा कामांचे फायदे होतील. त्यामुळे सर्वांनी सजग असावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद व नियोजन समिती सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी केले.

सिन्नर : बंधायांची कामे दर्जेदार होण्यासाठी शेतकºयांनी कामांवर लक्ष ठेवले पाहिजे. चांगले काम झाले तर सिंचनाच्या समस्या कमी होण्याबरोबरच पुढच्या पिढीपर्यंत अशा कामांचे फायदे होतील. त्यामुळे सर्वांनी सजग असावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद व नियोजन समिती सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी केले. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मंजूर झालेल्या वडांगळी व खडांगळीच्या मध्यावर देवनदीतील देवना व कासारनाला येथील बंधारे दुुरस्ती, गाळ उपसा, वडांगळी येथील विविध विकासकामे लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या.व्यास पीठावर पंचायत समितीचे माजी सदस्य रामदास खुळे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष सुदेश खुळे, सरपंच सुनीता सैद, उपसरपंच किशोर खुळे, बाजार समितीचे संचालक शांताराम कोकाटे, खडांगळीचे उपसरपंच केशव कोकाटे, विजय कुलथे, सलीम पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.  शहीद संदीप ठोक अभ्यासिका, जलशुद्धिकरण, आरोग्य उपकेंद्र कम्पाउंड, दशक्रिया विधी ठिकाणी किचन शेड, चर्मकार गल्लीत भूमिगत गटार, शाळेकडे जाणारा फुटपाथ रोड, १ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ अशा सर्व सुमारे १ कोटी रुपयांहून अधिक कामांची भूमिपूजने व वाहनतळ, अल्पसंख्याक वस्तीत सीमेंट कॉँक्रीट रस्ता, बाजारतळ सुधारणा आदी सुमारे ६० लाख रुपयांच्या कामांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.बंधायामुळे होणार वडांगळीसह चार गावांना फायदादेवना बंधाºयाची पडझड झाल्याने त्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे बंधाºयाची दुुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याची बाब या भागातील शेतकरी व विकास सोसायटीचे संचालक बापूसाहेब खुळे, उत्तम खुळे यांच्यासह खडांगळी येथील शेतकºयांनी माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या लक्षात आणून दिली. जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्या गटातील गावेही या बंधाºयाची लाभार्थी गावे असल्याने त्यांनी या कामासह कासार नाल्यावरील बंधारे दुरु स्ती व गाळ उपशा साठी पाठपुरावा केला. मंजूर झालेल्या या कामामुळे वडांगळीसह खडांगळी, मेंढी व चोंढी येथील भूजल पातळी वाढून शेतकºयांना फायदा होणार आहे.

टॅग्स :riverनदीDamधरण