शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

कोरोनामुळे नाशिक शहरात अवघे १९ जणच गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 15:47 IST

नाशिक- शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या तीनशे पार केल्याने शहरात चिंतेचे वातावरण असले तरी प्रत्यक्षात मात्र, नऊ रूग्णांवरच खऱ्या अर्थाने गांभिर्याने उपचार सुरू आहेत. १६ रूग्णांना प्राणवायु पुरवला असून तीन रूग्णांवर जीव रक्षक प्रणालीव्दारे उपचार सुरू असल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शुक्रवारी (दि.५) दिली. महापालिकेने बाधीतांच्या संपर्कातील नागरीक शोधून त्यांचे नमुने घेण्यास प्रारंभ केल्याने उलट वेळेत रूग्ण आढळत असल्याने उपचार आणि निराकरण करणे देखील सोपे जात आहेत, त्यामुळे रूग्ण संख्येत वाढ झाल्याने काळजीचे कारण नाही असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देआयुक्त राधाकृष्ण गमे यांची माहिती अन्य रूग्णांंमध्ये प्राथमिक लक्षणे

नाशिक- शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या तीनशे पार केल्याने शहरात चिंतेचे वातावरण असले तरी प्रत्यक्षात मात्र, नऊ रूग्णांवरच खऱ्या अर्थाने गांभिर्याने उपचार सुरू आहेत. १६ रूग्णांना प्राणवायु पुरवला असून तीन रूग्णांवर जीव रक्षक प्रणालीव्दारे उपचार सुरू असल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शुक्रवारी (दि.५) दिली. महापालिकेने बाधीतांच्या संपर्कातील नागरीक शोधून त्यांचे नमुने घेण्यास प्रारंभ केल्याने उलट वेळेत रूग्ण आढळत असल्याने उपचार आणि निराकरण करणे देखील सोपे जात आहेत, त्यामुळे रूग्ण संख्येत वाढ झाल्याने काळजीचे कारण नाही असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

शहरात सुरवातीला कोरोनाबाधीतांची संख्या मर्यादीत होती. नंतर ती वाढली आहे. आता तर मृतांची संख्या १३ झाली असून बाधीतांची संख्या जवळपास सव्वा तीनशे इतकी झाली आहे. सध्या शहरात मालेगाव पेक्षा अधिक संख्येने बाधीत उपचार घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरात चिंता व्यक्त केली जात असली तरी आयुक्तांनी सांगितले की, एखाद्या भागात बाधीत आढळल्यानंतर त्या रूग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तातडीने नमुने घेतले जातात आणि प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्यामुळे उलट महापालिका संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात धरून अगोदरच या व्यक्तींना कोरंटाईन करण्यात आले आहे.त्यामुळे ही जमेची बाब आहे. अर्थात सध्या जितके रूग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी दहा टक्के रूग्णांना देखील जीव रक्षक प्रणाली लावावी लागलेली नाही. प्राथमिक लक्षणे असतील तर संबंधीत संशयितांना घरीच ठेवा असे शासनाचे आदेश आहे. मात्र, त्यानंतर देखील महापालिका संबंधीतांन विलगीकरण कक्षात ठेवून उपचार करीत असल्याचे आयुक्तांनी सागिंतले.

सध्या महापालिकेने दाट वस्तीत कोरोना बाधीत आढळल्यानंतर त्याकडे विशे लक्ष पुरवण्याची भूमिका घेतली आहे. एकदा एखाद्या रूग्णाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आणि नंतर चार दिवस काहीच त्रास झाला नाही तर संबंधीत रूग्णाला घरी पाठविण्याची देखील शासनाच्या नियमात तरतूद आहे. मात्र, तरीही दाट वस्तीतील रूग्णांना तत्काळ सोडले जात नाही. विशेषत: झोपडपट्टी भागात विलगीकरणाची सोय नसते. घरात वेगळे प्रसाधन गृह नसते अशा रूग्णांना लवकर डिस्चार्च दिला जात नसल्याचेही गमे म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका