शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
4
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
5
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
6
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
7
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
8
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
9
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
10
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
11
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
12
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
13
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
15
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेतच संपवले जीवन; पालकांचा शिक्षकावर गंभीर आरोप
16
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
17
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
18
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
19
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
20
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
Daily Top 2Weekly Top 5

वटार येथे डोगरऱ्यादेव उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 16:14 IST

वटार : आदिवासी बांधवाचे हे व्रत अत्यंत कड़क असते. या उत्सवात आदिवासि कुटुंबातील एक व्यक्ति पंधारा दिवस सहभागी होतो. हा उत्सव मार्गशीष महिन्यात येतो. या महिन्यात कड़क हिवाळा असतो. हां उत्सव आदिवासी वस्तीच्या मघ्येभागी उघड्यावर असतो.या जागेवर बाबू किवा काठा उभे करून कूपन केले जाते.

ठळक मुद्देआदिवाशी बांधवासह ग्रामस्थामध्ये उत्साह

वटार : आदिवासी बांधवाचे हे व्रत अत्यंत कड़क असते. या उत्सवात आदिवासि कुटुंबातील एक व्यक्ति पंधारा दिवस सहभागी होतो. हा उत्सव मार्गशीष महिन्यात येतो. या महिन्यात कड़क हिवाळा असतो. हां उत्सव आदिवासी वस्तीच्या मघ्येभागी उघड्यावर असतो.या जागेवर बाबू किवा काठा उभे करून कूपन केले जाते.

यात एक प्रवेश द्वार असते.याला आदिवाशी बांधव खळी असे मानतात.या खळीच्या मघ्येभागी मांडवटाकला जातो.या मांडवाच्या मघ्येभागी देवदाडा उभा करून त्यास झेंडूच्या फुलाच्या माळा बांधल्या जाता. रात्री या ठिकाणी रात्रभर जागरण करून आदि लयबद्ध चालिवर नाचतात.या उत्सवात रात्रि देवदेवताचे कथन केले जाते.त्यासाठी थाळी लावण्यात येत.

 थाळी म्हणजे कासाच्या मोठ्या ताटात डांबर लावून मघ्येभागी कुरसानीच्या झाडाची काठी लावली जाते.या काड़ीवर जोरात हात वरून खाली ओडल्यावर लयबद्ध असा आवाज येतो.याला ग्रामीण भागात थाळकर मनतांत.हां देवदेवताच्या कथा या थाळीच्या लयबद्ध आवाजात सांगतो त्यास साथ दोन माणसे देतात. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या लोकांना सांगतातया उत्सावा सहभागी झालेल्या व्यक्ति भाया म्हणून संबोधले जाते. या उत्सवातील लोकांना पहाटे लवकर उठून थंड पाण्याने अंघोळ कारावी लागते.हे दिवसभर परिसरातील गावागावात जाऊंन घरासमोर डोगऱ्यादेवाच्या नावाचा गोल फेरा धरून नाचतात म्हणून शेतकरी यांना शिधा म्हणून धान्य देतात.दिवसभर उपवास असल्याने काही शेतकरी यांना गुळ-शेनदाणे देतात.दिवसभर फिरून झाल्यावर रात्री पुन्हा आपल्या खळीवर येतात.हा उत्सव पंधरा दिवसाच्या असतो. या देवाचे व्रत करणाऱ्या सर्व भाविकाना रात्री मक्याची कोंडी,बिगर तेलाची भाजी,ज्वारी किवा नागलीची भाकर देतात. असा हां पंधरा दिवस उत्सव चालतो.या उत्सवाची सांगता मार्गशीष माहिन्याच्या पोर्णिमाला होतो.या पोर्णिमेच्या आगल्या दिवशी रात्री डोगरातिल देवतेच्या ठिकाणी गड घेण्यासाठी जातात.या ठिकाणी रात्री कोंबड़ा सोडला जातो.ज्या ठिकाणी गड असतो.तेथील गुहला रात्री बांबूच्या काठ्या लावल्या जातात.या पोर्णिमेच्या दिवशी तेथील गुहा उघडली जाते.तेव्हा या डोगऱ्यादेव उत्सवातील पाच भाया आत मघ्ये जाऊन तेथील देवताचे पूजन करून गडामघुन पाण्याचा हंडा भरून आनतात.

 जर व्रताचा नियम चूकला तर या मघ्ये गेलेल्या पाच भाया गडा दरवाजा बंद होऊन मघ्ये अटकल्या जातात.तेव्हा पुन्हा तिसऱ्या वर्षी हां उत्सव केल्यावर त्या वेळेस परत जीवंत निघतात अशी या व्रताची आख्यायिका आहेया नंतर प्रसादा कार्यक्रम ठेवला जातो. तेव्हा गावतील सर्व लोकांना या प्रसादासाठी आमंत्रित केलं जाते. हा कार्यक्रम मोठा खर्चिक असून कार्य करणाऱ्यास एक ते दिड लाखापर्यत खर्च येतो.कोट:-आमचे हां डोगऱ्यादेव उत्सव आमच्या वडिलोपार्जित आहे. या व्रताच्या कालावधी घरात प्रवेश करीत नाही.शिव ओलांडत नाही.पंधरा दिवस कड़क उपवास करावा लागतो.भूतलावरील वनस्पती,वन्यजीव ,यांचे संरक्षण संवर्धन व्हावे.मानवजातीचे कल्याण व्हावे.या गावातील,वस्तीतिल सर्व लोकांचे आरोग्य सुखसंपदा भरभराटीव्हावे सर्व लोक सुखसमृदिने नंदावे म्हणून हे व्रत दर तीन वर्षांनी केले जाते- तात्याभाऊ सोनवणे. वटार येथील डोगऱ्यादेव उत्सवात सहभागी झालेले आदिवाशी बांधव. 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासSocialसामाजिक